पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

Environment Essay in Marathi – Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा कधीतरी विचार केला का? पैशाने मालमत्ता, दागिने तसेच, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत का? नाही. कारण, पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता, तुम्हाला वाटेल की, पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? तर, मानव हा पैसा मिळविण्यासाठी निसर्गातील झाडे तसेच, खनिजे, खनिज तेल यांचा अनावश्यक वापर करतो; त्यामुळे, पर्यावरणातील अनेक घटक नष्ट होतात. हा एका अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हासच आहे.

“ हिरवे-हिरवे गार गालिचे , हरित तृणाच्या मखमलीचे !”

environment essay in marathi

पर्यावरण निबंध मराठी – Environment Essay in Marathi

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी.

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय हे समजुन घेणे खूप गरजेचे आहे. तर, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या हिरव्यागार वनस्पती, स्वच्छ खडकातून वाहणारे नदी – नाले, पशु – पक्षी यांना स्वतंत्र असे असलेले आजूबाजूचे सुंदर वातावरण होय.

पण, या आधुनिक काळात पर्यावरणाला नेमके काय म्हणतात हेच माहित नाही, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दुरच पण, पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नव्हे तर, मानवालाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पर्यावरणाचा, पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा विचार केला पाहिजेत.

  • नक्की वाचा: पर्यावरणाची माहिती  

आज, प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबध्द होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजेत, नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदुषण, लोकसंख्यावाढ व त्याच बरोबरीने येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक तणावाला सामोरे जावे लागेल; म्हणून, ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसामुळे तरी लोकांना पर्यावरणाची गरज व महत्व समजून येईल.

घनदाट जंगल, प्रचंड जलाशय, उंच दऱ्याखोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले आहे. पर्यावरण म्हणजे अगदी विश्वाच्या विशाल साम्राज्यात संपुर्ण सजीवसृष्टी धारण करणारा एकमेव गृह ! म्हणूनच, तर आपल्या पूर्वजांनी त्याला देवरूप मानले होते. या गृहाला घट्ट बांधणारी धरणी माता ही उदार अंत:करणाची आहे. सजीवसृष्टीच्या भरणपोषणासाठी ती अनंत हसते आणि भरभरूनही देते.

पण, अशा उदार अंत:करणाच्या मातेची आम्ही आज काय कदर करत आहोत ? उलट, तिचे पर्यावरण दुषित करत आहोत. मानवाने एक गोष्ट कधीही विसरू नये ती म्हणजे आपण जे समोरच्याला देतो, तेच आपल्याकडे परत येते. आज आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहोत.

पण मित्रांनो, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे , हा मित्र जर मानवावर रागवला तर, आपण त्याचा राग सहजासहजी दूर करू शकत नाही. त्यासाठी, आपल्याला खुप किंमत मोजावी लागेल हे मात्र खरं. मित्रहो, निसर्गाला ही राग येतो. नेहमी आपल्याला साथ देणारा निसर्ग जर अचानक इतका संतप्त आणि संहारक झाला…

  • नक्की वाचा: मोबाईल शाप कि वरदान निबंध  

तर मानवाची अवस्था काय होईल ? मानवावर उपासमारीची वेळ येईल, हवेसाठी त्याला तडफडावे लागेल, पाण्यासाठी त्याला व्याकुळ व्हावे लागेल, अन्नाच्या शोधात भरकटावे लागेल आणि यातच माणसाचा एक दिवस विनाश होईल.

आज आपण जर पर्यावरणाकडे पाहिलं, तर लक्षात येईल की पाण्यामध्ये, जमिनीवर, आणि वातावरणात प्रदुषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेले आहे, पण याला कारणीभूत आपण आहोत. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्याप्रमाणे आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हे चक्रव्यूह म्हणजे प्रदूषणाचे घर आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची प्रदुषण नांदतात ; जसे की, जलप्रदूषण , वायुप्रदूषण , भूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि आता नवीन नावारूपाला आलेलं, सगळ्या प्रदूषणांचा बाप समजण्यात आलेलं प्रदूषण म्हणजे ‘लोकसंख्या प्रदूषण’ जे सगळ्या प्रदूषणांच्या मुळाच मुख्य कारण आहे.

प्रथम पृथ्वीतलावर ती मानवी उत्क्रांती घडत गेली आणि हळूहळू ही मानवी उत्क्रांती इतकी वाढत गेली की ती आजतागायत मोजता येणार नाही. याचा परिणाम असा झाला की या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांच्या गरजाही वाढू लागल्या; त्यामुळे, कारखानदारी, औद्योगिकरण, शहरीकरण वाढत गेले.

कारखानदारीमध्ये कारखान्यातून निघणारे दुषित पाणी हे पवित्र अशा नद्यांतून सोडले जाते, जी नदी आपल्या जीवमित्रांची पाण्याची तहान भागवते, ते मित्रच त्या नदीच्या पोटात विषारी रसायने घालून तिला अपवित्र करण्याचं काम करत आहेत. शहरातील सांडपाणी या नद्यांमध्ये सोडले जाते.

पुण्यातील मुळा- मुठा, अमरावतीमधील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा या नद्या याच उत्तम उदाहरण आहेत. यामुळे, या नद्यांतील जलचर प्राणी ही तडफडून मरत आहेत आणि याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाने दिलेली जलचर संपत्ती आता धोक्यात आलेली आहे. जगात फक्त काही टक्का गोडे पाणी आहे, ते जर नष्ट झालं तर तडफडणाऱ्या माश्यांप्रमाणे आपण ही तडफडून मरु, यात शंका नाही.

कित्येक जलचर तडफडून मेले || पाणीच आता पाणी नाही राहिले निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले         प्रदूषणाचे दिवस ते आले ||

तसेच, कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असतो, यांमधून अनेक घातकी विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्याचबरोबर, मालं वाहून नेणाऱ्या गाड्या, मोटार गाड्या, स्कूटर, कारगाड्या, आगगाडी, जेटविमाने यांसारख्या वाहतुकीच्या साधणांने वायुप्रदूषण होते. स्फोटके, फटाके, अणुबाँब, टाइमबाँब, बंदुकातील गोळ्या यांचेदेखील भयानक असे परिणाम पर्यावरणावर होत आहेत.

उदाहरणार्थ; १९४५ साली जपानमध्ये झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्यात कित्येक जीव मारले गेले होते .त्यावेळी, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि भूप्रदूषण ही वाढले होते. अखेर हा मानव अस करतो का ? आणि कशासाठी ? पर्यावरणावर हुकूमत गाजवण्यासाठी की स्वतःच, स्वतःचा विध्वंस करण्यासाठी?

  • नक्की वाचा: बेटी बचाओ बेटी पढ़ाओ  

आज, ध्वनिप्रदूषण वाढताना आपण सर्रास बघतो. टेप, रेडिओ, टी.व्ही मोठमोठ्याने लावणे, मिक्सर, गाईंडर, डी. जे. अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण निर्माण होत आहे, यांचा आवाज जवळजवळ चाळीस डिसिबल इतका असतो. असा आवाज सतत ऐकल्याने मानवाला बहिरेपणा येतो.

वाढत जाणाऱ्या भूप्रदूषणामुळे भूकंपाची तीव्रता वाढली आहे. तसेच, कोळसा आणि खनिज तेल यांच्या अतिरिक्त वापरामुळे गेल्या शंभर वर्षात सुमारे ३०,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ४०,००० कोटी टन कार्बन – डायऑक्साइड वायू हवेत मिसळला गेला.

गेल्या साठ वर्षांत ६६% जंगले विनाश पावली, अशा विविध प्रदूषणांमुळ पर्यावरण धोक्यात आलं आहे आणि यासाठी पर्यावरणाच्या प्रश्नावर जागतिक स्तरावर योजना राबवल्या जातात. सन २००२ साली जोहान्सबर्ग येथे जागतिक ‘ शाश्वत धारणक्षम विकास परिषद’ भरली होती. या परिषदेने जगासाठी जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये, ‘पर्यावरण संवर्धन’ हे महत्वाचं सूत्र होत.

शेवटी, मानवाला इतकंच सांगावस वाटत…..

“ ओले नाले भरुनी गेले , महापूर तो आला || माणसाच्या आक्रमकतेने , निसर्गचक्रात फेरबदल झाला || पर्यावरणाचा सुखी संसार या महापूरासोबत वाहुनी गेला ||

      – तेजल तानाजी पाटील

            बागिलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या environment essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पर्यावरण निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paryavaran nibandh marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि paryavaran in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण paryavaran essay in marathi या लेखाचा वापर essay on environment in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024
  • 10 Comments

paryavaran project in marathi

Paryavaran Essay in Marathi

Paryavaran / environment project in marathi : पर्यावरण निबंध.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.

आपण पृथ्वीवरच का राहतो? इतर ग्रहांवर का नाही? याचे कारण आहे कि आपल्या सौरमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच राहण्यायोग्य पर्यावरण आहे. सौरमाला काय आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच असे पर्यावरण आहे. कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती करू शकतो. खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? नाही ना. म्हणूनच आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. इथल्या पर्यावरणाला जपले पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

आधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वी लोक अतिशय साधेपणाने आयुष्य जगत होते. जास्त लोभ नव्हता, जास्त हाव नव्हती. पण जस जशी माणसाची प्रगती होत गेली तस तशी माणसाने दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याची स्पर्धा सुरु केली. प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरवात केली. पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची हाव हे सर्वात मोठे कारण आहे. आपण आज ज्या प्रकारे जगतो आहोत ज्याप्रकारे पृथ्वीवरील सिमीत असलेली संसाधने झपाट्याने संपवतो आहेत ही भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे. ह्या संकटाची सुरवात झालेली आहे हे आपल्याला बातम्या बघताना समजू शकेल. कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ, वारंवार येणारी वादळे हे सर्व पर्यावरणाच्या असंतुलांचे परिणाम आहेत. माणसे जंगलतोड करून शहरे वसवू लागल्याने जंगलातील प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दशकात अनेक प्राणी जाती दुर्मिळ झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत.

प्रदूषण हा पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे व हे प्रदूषण फक्त मानवच करतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो. प्रदूषणाचे परिणाम माहित असूनही प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कोणतेच ठोस पाउल उचलत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी कारखाने वाढत चालले आहेत. हे कारखाने हवेत अनेक प्रकारचे अनैसर्गिक वायू सोडतात ज्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत चालले आहे. आपण जर गच्चीवर उभे राहून दूरवर नजर टाकली तर आपणास लांबच्या इमारती किंवा टेकड्या खूप धूसर दिसतात, पण जर एखाद्या गावाला जाऊन दूरवर पाहिल्यास दूरचे डोंगरही स्पष्ट दिसतात. यावरून आपणास समजू शकते कि शहरात किती मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण आहे. कारखाने फक्त वायू प्रदूषणच करतात असे नाही तर ते जलप्रदूषण हि खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याचमुळे शहरातील नद्या, खाड्या किनारे यामधील पाणी नितळ न दिसता काळे दिसते. प्रदूषण फक्त कारखानेच नाही करत तर सामान्य माणसेही प्रदूषण करण्यात मागे नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांच्या कडे गाड्या असतात. काही जणांकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतात. छोट्या छोट्या अंतरावर जाण्यासाठी गाड्या वापरल्या जातात. गाड्यांच्या अतिरिक्त वापरामुळे पेट्रोल, डीझेल सारखी मौल्यवान संसाधने तर संपतातच पण प्रदूषण सुद्धा होते.

पर्यावरणाला वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपण पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहोत. सर्वात सोपा उपाय म्हणजे वृक्षतोड थांबविणे व जास्तीत जास्त झाडे लावणे. झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. शहरांमध्ये सुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे; यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील. तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे. थोड्याच अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्य तेथे बस व रेल्वेच्या वापरावर भर द्यावा ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. कारखान्यांवर सुद्धा प्रदूषणसंबधी कारवाई केली गेली पाहिजे आणि योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत. जेव्हा पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम होईल.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Paryavaran Sanrakshan in Marathi Language Wikipedia

Paryavaran pradushan in marathi : nature my friend essay in marathi / few lines, related posts, 10 thoughts on “paryavaran essay in marathi | environment project in marathi, nibandh”.

This essay is really good and very helpful, nice, beautiful and wonderful

Wow love it, oosm broo Marathi Manus hach asto

This essay is really nice good

Aditya vilas Wankhade at Mandava (forest)

Very good excellent work I can read it

Very helpful

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पर्यावरण विषयी निबंध – Essay On Environment In Marathi Language 2021

Essay on environment in marathi language 2021.

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा हेतू असतो. पर्यावरण हा शब्द, फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे.

त्याचा अर्थ सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा उल्लेख केला जातो. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अपघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या फळां बरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवजातीला भेडसावू लागल्यामुळे 1960 मध्ये पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान विषय अभ्यासण्यासाठी स्वतंत्रपणे लागू करण्याचे ठरविण्यात आले.

नक्की वाचा – माझे बाबा मराठी निबंध

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

मानव हा पर्यावरणाचा एक बुद्धिमान घटक आहे. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवाचा हस्तक्षेप असतो म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण झाले आहे. आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करतो. ते म्हणजे पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान. पर्यावरण विज्ञान काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर पर्यावरणामध्ये तत्त्व सिद्धांत व जैविक, अजैविक घटकांमधील आंतरक्रिया यांचा अभ्यास आपण करत असतो.

नक्की वाचा – इंदिरा गांधी विषयी निबंध – Indira Gandhi Information In Marathi 2021

पर्यावरण शिक्षणात परिसंस्था, रचना, कार्य, संरक्षण व संवर्धनाचे विविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, मानवी व नैसर्गिक जैविक लोकसंख्या पर्यावरणाची धारणक्षमता निरंतर श्वासत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका या कार्याचा आपण यामध्ये अभ्यास करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व समबोधक आणि सिद्धांत याबरोबरच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण तत्त्वज्ञान यांचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारण यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

मॅन अँड नेचर या पुस्तकात मानव व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्याचे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. 1899 मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आउटलुक टोक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य पर्यावरण शिक्षण सुधारणा असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव निर्माण करून तसेच जागृती निर्माण करणे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी 1965 मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षण शास्त्रात समाविष्ट करण्यात आला.

तर 1970 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाची असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर, 1975 मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरण शिक्षण या पर्यावरण विषयी ज्ञान आकलन कौशल्य जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपले सकारात्मक मनोभूमिका निर्माण करावी.

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

तसेच पर्यावरण शिक्षण हे एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण(Essay On Environment In Marathi Language) शिक्षणाचे मुख्य ध्येय ठरविण्यात आली. मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया मुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास नैसर्गिक प्रक्रिया यामुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये होऊन तसेच हवा अशा संसाधनाचा पर्यावरणाची गुणवत्ता घटते संयुक्त राष्ट्रसंघाची सामाजिक व परिस्थिती उद्दिष्टांची गरज यांची पूर्तता करण्याच्या पर्यावरण म्हणजे पर्यावरण ऱ्हास होय.

नक्की वाचा – Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर…

काही नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती पर्यावरणाची (Essay On Environment In Marathi Language)आणि ती होण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे काही काळानंतर हे पर्यावरणवादी तिचे प्रमुख कारण आहे. मनुष्य आपल्या जीवनातील दैनंदिन वापरातील वस्तूंच्या निर्मितीसाठी विविध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कच्चामाल म्हणून करत असतो. वस्तूंच्या वाढत्या निर्मितीमध्ये नैसर्गिक संसाधनाचा अधिकाधिक त्रास झाल्यामुळे पर्यावरणाचा(Essay On Environment In Marathi Language) समतोल बिघडतो. तसेच संसाधनाच्या अतिवापरामुळे अपशिष्ट निर्माण होते.

यामुळे वातावरणात राहणारे सजीव तसेच मानवी जातींचे मोठे नुकसान होते व त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये सामाजिक आर्थिक तसेच स्नायू व अपायकारक गोष्टींमुळे मृदा व भुमी यांचा सुद्धा ऱ्हास होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादनासाठी वाढलेला वापर हे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण ठरू शकते.

पर्यावरणातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे मोठ्या प्रमाणात निर्वणीकरण होत आहे. त्यामुळे शेतीचा विस्तार वाढतो, स्थलांतरित शेती, डोंगर उतार शेती यामुळे जमिनीचा ऱ्हास होतो. म्हणजेच पृथ्वीचा ऱ्हास झाल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. विविध प्रकारच्या विकास कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने देखील नैसर्गिक पर्यावरणात बदल होतांना आपल्याला दिसत आहे. मोठ्या धरणांच्या बांधकामामुळे जलाशय निर्मिती होते, परंतु खडकांची संतुलन बिघडते. तसेच जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते, वाढती लोकसंख्या पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहे.

  • कोरडा खोकला घरगुती उपाय – Khokla Gharguti Upchar in Marathi in 2021

वाढलेल्या लोकसंख्येमुळे संशोधनाची मागणी वाढते. मात्र संसाधने हे मर्यादित असल्यामुळे सर्व गरजांची पूर्तता करणे अशक्य आहे. हे लोकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. तरी असेच चालत राहिले तर 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या व जास्तीत जास्त वाढवून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन जाईल. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण करता येते. पर्यावरण ऱ्हासामध्ये ही मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया यामुळे पर्यावरणाची(Essay On Environment In Marathi Language) गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. त्यामुळे परिस्थितीकीय असमतोल निर्माण होऊन परिसंस्था आणि जैवविविधता यावर विपरीत परिणाम होतांना आपल्याला दिसत आहेत. परिस्थितीकीय असमतोल हे पर्यावरण ऱ्हास तिचे एक मोठे लक्षण आहे. सजीवांच्या निरीक्षणातून ते सहज दिसून येते.

  • फेशियल कसे करावे, घरगुती उपाय Facial Tips Step By Step in Marathi in 2021

काही वेळा भूकंप व ज्वालामुखी भूमिपात, चक्रीवादळे व पूर, अवर्षण, उष्ण व शीत वादळ लहरी इत्यादी नैसर्गिक प्रक्रियांमुळे जलदगतीने पर्यावरनाचा ऱ्हास होते, त्यामुळे पर्यावरण उपयुक्ततेचे मूल्य कमी होते. पर्यावरणातील बिघाडामुळे मानवासह इतर काही सजीवांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. नैसर्गिक पर्यावरणाच्या स्वास्थ्यात आपत्तीजनक स्थिती निर्माण होते. जैवविविधता येथील लक्षणीय घट होते. पृथ्वीवरील जीवनामध्ये एक विलक्षण अशी आंतर विन असते त्यातील एखाद्या घटकातील गुणधर्मात बदल झाल्यास त्या घटकाशी निगडित असलेल्या इतर घटकांचा विविध गुणधर्मांवर परिणाम होतो. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास सुद्धा होतो.

पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

नैसर्गिक परिसंस्थेत बदल झाल्यामुळे काही वेळा हे बदल खूप मोठ्या प्रमाणात भूप्रदेशावर घडून येतात. या बदलांचा भौतिक परिसंस्था वर मोठा परिणाम होतो. परिसंस्थेतील असणारे ओझोन, अवक्षय, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र इत्यादींमध्ये खूप मोठे बदल होतात. जागतिक तापमान हे व्यापक स्तरावरील परिसंस्था बिघडल्याचे व पर्यावरण ऱ्हासाचे ज्वलंत उदाहरण आहे. पर्यावरणाच्या आणि त्यामुळे असंख्य किनारी परिसंस्था धोक्यात आले आहे.

आशियातील एकूण 70 टक्के तर युरोपातील 80 टक्के किनारी प्रदेश पर्यावरण अवनतीग्रस्त आहेत. जर आपण वेळीच पर्यावरणाची काळजी घेतली तर होणारी जमिनीची धूप वातावरणातील वायूंचा थर याचे प्रमाण संतुलित राहील. पर्यावरणाची आपण निगा राखली तर पर्यावरण (Essay On Environment In Marathi Language) आपले निगा राखू शकेल. पृथ्वीवर असणारे जलचक्र देखील पर्यावरणामुळेच शक्य आहे. आपण पर्यावरण दूषित केले तर पर्यावरण आपल्याला दूषित करेल म्हणून झाडे लावा व पर्यावरण वाचवा हा संदेश यामधून घेणे महत्वाचा आहे.

पर्यावरण आणि मानव हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणून पर्यावरणाला (Essay On Environment In Marathi Language) वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून पृथ्वीला सुजलाम-सुफलाम बनविले पाहिजे व घरे बांधण्यासाठी जंगलतोड कमी प्रमाणात करायला पाहिजे. तसेच मानव आणि सर्व सजीव प्राणी हे अन्नाशिवाय जगू शकत नाही आणि त्यांना पाण्याचीही गरज असते. त्यामुळे मानवाला जगण्यासाठी पाणी, हवा हे सर्वात उपयुक्त असते. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर Essay In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या .

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language

Table of Contents

पर्यावरणाचे महत्व निबंध मराठी | Paryavaran Nibandh Marathi

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण. थोडक्यात सांगायचे झाले तर आज सजिव सृष्टी टिकुन आहे ते पर्यावरणामुळे जर तुम्ही पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर माञ पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीचा सुद्धा शेवट निश्चीत आहे.

पर्यावरण वाचवा चळवळ

सजीवसृष्टीला लागणार्या प्रत्येक गोष्टीसाठी तो पर्यावरणावर अवलंबुन असतो आणि पर्यावरण निस्वार्थीपणे आपल्याला ते देत असते. हेच पर्यावरण पृथ्वीच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत जगाला आणि सजीव सृष्टीला जगविण्याचे काम करत आहे. पर्यारणाकडुन आपल्याला लागणार्या हवा, पाणी ,अन्न , वस्ञ ,निवारा, विवीध साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते.

भूमी प्रदूषण

त्यामुळे जास्त लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी लागणार्या गोष्टी पर्यावरणाकडुन कशाही आणि कोणत्याही प्रमाणात घेण्यात आल्या. पर्यावरण संतुलनाचा आणि भविष्याच विचारच केला गेला नाही. पर्यावरणाकडुन खुप मोठ्या प्रमाणात फक्त घेण्यात आले आणि त्याबदल्या सरंक्षण करणे किंवा संतलन राखणे खुपच कमी झाले. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होत गेला पर्यावरण विकास होण्याएवजी अधोगतीला गेला आणि आता तो अशा परिस्थितीत आहे की लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर तो तर जाईलच सोबत पृथ्वी ला पण घेऊन जाईल.

पर्यावरण विकासाची गरज –  पण म्हणतात ना राञीनंतर दिवस उगवतो तसा पर्यावरणाच्या नाशानंतर ही गोष्ट काही चांगल्या लोंकाच्या लक्षात आली त्यांना पर्यावरण विकासाची गरज लक्षात आली आणि त्यांनी पर्यावरण रक्षणाचे आंदोलन पुर्ण जगभर उभे कले. कारण त्यांना माहित होते की जर पर्यावरणाचा नाश थांबवुन त्याचा विकास नाही केला तर लवकरच सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणाय नाही. कारण पर्यावरण जगेल तर सर्व जग जगेल.

environmental movements in india

म्हणुन आता शासकीय यंञना लोक जागे झालेत तसेच अलिकडच्या काळात सोशल मिडीयाद्वारे पण लोक पर्यावरणाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत आणि तसेच आपआपल्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करत आहेत. तसेच शासकीय यंञनेने सुद्धा सर्व शाळेत पर्यावरण विषय शिकविणी सक्तीचे केले आहे.

पर्यावरण दिन –  तसेच या सगळ्या चळवळीतुन पर्यावरण दिन अस्तित्वात आला दरवर्षी ५ जुन हा पर्यावरण दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या दिवशी संपुर्ण जग पर्यावरणाचे संरक्षण करण्याची वाचवण्याची आणि विकासाची शपथ घेते. दरवर्षी 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. खरं तर, 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा झाली होती. ज्यामध्ये पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. हे दरवर्षी वेगळ्या देशाद्वारे आयोजित केले जाते. पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देणेच हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मागच्या वर्षी 2022 मध्ये आम्ही 50 वा पर्यावरण दिन साजरा केला. भारताने यानिमित्ताने पर्यावरण चळवळीसाठी  (LiFE लाइफ स्टाइल फॉर द एनवायरनमेंट)  सुरू केली आहे.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

या पर्यावरण दिनामुळे माणसाला एक दिवस का होईना पर्यावरणाची आठवण होते. माणसाने फार काय नाही पण पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने पर्यावरण दिनाला एकच झाड जरी लावले तरी पर्यावरणाची स्थिती पुर्वीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. पर्यावरण विकासासाठी उपाय –  पर्यावरण विकास करायचे ठरविले पण करायचे काय आता शासकीय यंञना त्यांचे काम करत आहेत पण आपण सुद्धा कामाला लागले पाहिजे कारण पर्यावरणाच्या नुकसानाला शासनच नाही तर आपण सुद्धा जबाबदार आहोत.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

म्हणुन जोमाने कामाला लाग आणि त्यासाठी करायचे एवढेच आहे दर वर्षी पर्यावरण दिनाला तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत तेवढी झाडे तुमच्या आजुबाजुच्या परिसरात किंवा डोंगर रांगावर जाऊन लावायची. तसेच गडकिल्यावरपण झांडाच्या हिरव्या मशाली तयार करायच्या. जर ही गोष्ट प्रत्येक माणसाने दरवर्षी वर्षातुन एकदा जरी केली तरी पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्याचा नाश थांबुन विकास होईल.

पर्यावरणाचे किती प्रकार आहेत?

  • नैसर्गिक पर्यावरण: हा पर्यावरणाचा तो भाग आहे जो निसर्गाने आपल्याला वरदान म्हणून दिला आहे. या मध्ये जैविक गोष्ट्टीमधे मानव, वनस्पती, प्राणी, नैसर्गिक वनस्पती इत्यादी गोष्टी येतात, तर अजैविक गोष्टींमध्ये पाणी, तापमान, हवा, तलाव, नदी, महासागर, पर्वत, तलाव, जंगल, वाळवंट, ऊर्जा, माती, आग इत्यादी गोष्टी येतात.
  • मानवनिर्मित पर्यावरण : या प्रकारच्या पर्यावरणामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, कारखाने, वाहतुकीची साधने, जंगले, उद्यान, स्मशानभूमी, मनोरंजनाची ठिकाणे, शहरे, गावे, शेततळे, कृत्रिम तलाव, धरणे, इमारती, रस्ते, पूल, उद्याने, स्पेस स्टेशन अशा मानवनिर्मित गोष्टींचा समावेश होतो.
  • भौतिक पर्यावरण: या वातावरणात निसर्गाने बनवलेल्या वस्तूंवर निसर्गाचे थेट नियंत्रण असते. यात कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाचा समावेश नाही. भौतिक पर्यावरणामध्ये स्थलाकृति, जलद्रव्य, हवामान, माती, खडक व खनिजे इत्यादी विषयांचाही यात अभ्यास केला जातो.
  • जैविक पर्यावरण: मानव आणि प्राणी यांच्या मदतीने जैविक पर्यावरणाची निर्मिती झाली आहे. माणूस हा नेहमीच सामाजिक प्राणी होता आणि राहील. त्यामुळे तो शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांशी नेहमीच जोडलेला असतो. ही देखील एक प्रकारे संतुलन राखण्याची प्रक्रिया आहे. या अंतर्गत प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती मानव इत्यादींचा अभ्यास केला जातो.

10 Lines on Environment Essay in Marathi

  • जगातील सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी स्वच्छ वातावरण असणे काळाची गरज आहे.
  • पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांनी काही वेळोवेळी उपक्रम राबवायला पाहिजेत.
  • पर्यावरणावर परिणाम करणारे उपक्रम कमी करण्यासाठी सरकारने धोरणे आखली पाहिजेत.
  • रिसायकल करता येणारी उत्पादने वापरावीत. जसे कि कागदाची किव्हा कापडाची पिशवी. तसेच प्रत्येकाने इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
  • प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्याचा सर्वात प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.
  • पर्यावरणाचे महत्त्व आणि जागरूकता पसरवण्यासाठी डिजिटल मीडिया हे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्याचा वापर केला पाहिजे.
  • प्लॅस्टिकच्या वापराविरोधात काही कायद्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. अशा वेळी आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो.
  • तसेच, आपल्याला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  • सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे. आपण वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे.
  • सेंद्रिय कीटकनाशके आणि खते पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

भविष्यात आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ, सुंदर आणि सुपीक पाहायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या पर्यावरणाला वन्य प्राण्यांप्रमाणे वागवणे बंद केले पाहिजे. वातावरणात असलेल्या सर्व गोष्टींचा वापर आपण भूक लागलेल्या लांडग्यांसारखा नाही तर माणूस बनून केले पाहिजे. जेव्हा आपण पर्यावरणाला साथ देतो तेव्हा पर्यावरण आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक साथ देईल. नैसर्गिक पर्यावरणासाठी आपल्याला जेवढी मदत हवी आहे, तेवढीच मदत निसर्ग वाचवण्यासाठीही करावी लागेल. तर मग मित्रांनो पर्यावरणावर आजच्या या लेखात दिलेला मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.    

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language”

Thank you so much.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Salla

पर्यावरण वर मराठी निबंध | essay on environment in marathi.

February 11, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay on Environment in Marathi

पर्यावरण वर मराठी निबंध | Essay on Environment in Marathi | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध | 10 Lines On Environment In Marathi

Essay on Environment in Marathi

Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे. जीवन आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी संबंध आहे. सर्व सजीवांचे जीवन हे पर्यावरणाचे उत्पादन आहे. म्हणून, आपल्या शरीराची आणि मनाची रचना, सामर्थ्य, क्षमता आणि वैशिष्ट्ये संपूर्ण वातावरणाद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांची भरभराट आणि विकास तिथेच होतो. खरे तर जीवन आणि पर्यावरण हे एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की दोघांचे सहअस्तित्व अत्यंत आवश्यक आहे. | 10 Lines On Environment In Marathi

पर्यावरण ही मुळात निसर्गाची देणगी आहे. ती जमीन, जंगले, पर्वत, धबधबे, वाळवंट, मैदाने, गवत, रंगीबेरंगी प्राणी आणि पक्षी, वाहते तलाव आणि स्वच्छ पाण्याने भरलेले तलाव आहे. सूर्यमालेतील ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन शक्य आहे. याचे कारण येथील वातावरण आहे.

पर्यावरण हे दोन शब्दांपासून बनलेले आहे – परि‌+ आवरण. परी म्हणजे आजूबाजूला, आवरण म्हणजे वेढलेले. अशा प्रकारे, आपल्या सभोवतालच्या आवरणाला पर्यावरण म्हणतात. पर्यावरणाला इंग्रजीत एनवायरनमेंट म्हणतात. Environment  हा शब्द फ्रेंच शब्द “environne” वरून आला आहे. ज्याचा अर्थ वेढलेला किंवा घेरलेला असा होतो. | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

एकप्रकारे, हे आपले संरक्षण कवच आहे, जे आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहे. दुसऱ्या शब्दांत, पर्यावरण म्हणजे जैविक आणि अजैविक  घटकांचे एकत्रित स्वरूप आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण, ज्यामुळे जीवनाचा आधार शक्य होतो.

पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार, पर्यावरणामध्ये कोणत्याही सजीवाच्या सभोवतालची भौतिक आणि जैविक परिस्थिती आणि त्यांच्याशी होणारे संवाद यांचा समावेश होतो.

पर्यावरणाचे प्रकार

वातावरणात आढळणाऱ्या घटकांच्या आधारे आपण त्याचे दोन भाग करू शकतो.

नैसर्गिक पर्यावरण

मानवनिर्मित पर्यावरण

नैसर्गिक वातावरणात त्या सर्व संसाधनांचा समावेश होतो जी आपल्याला निसर्गाकडून मिळते किंवा ज्याच्या निर्मितीमध्ये मनुष्याचा सहभाग नाही. जे या पृथ्वीवर अनादी काळापासून अस्तित्वात आहे. नैसर्गिक वातावरणात नद्या, पर्वत, जंगले, गुहा, वाळवंट, समुद्र इत्यादींचा समावेश होतो.

निसर्गाकडून खनिजे, पेट्रोलियम, लाकूड, फळे, फुले, औषधे मुबलक प्रमाणात मिळतात, ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन देणारा ऑक्सिजन, जो आपल्याला झाडांपासून मिळतो. या सर्वांशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

मानवनिर्मित पर्यावरणामध्ये तलाव, विहिरी, शेततळे, बागा, घरे, इमारती, उद्योग इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व मिळून मानवी जीवनाचा आधार बनतो आणि एक प्रकारे मानवी जीवनाच्या प्रगतीचा निदर्शक आहे – झोपड्यांमध्ये राहणारी माणसं आज कशी गगनचुंबी इमारती बांधत आहेत.

जसजशी सभ्यता विकसित होत गेली तसतसे माणसाने नवनवीन शोध लावले आणि आपले जीवन सुसह्य करण्यासाठी त्याने नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर सुरू केला आणि आज मानवनिर्मित पर्यावरणाचा विस्तार पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात होत आहे.

पाण्याखाली असो वा आकाशात, माणूस सर्वत्र आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यात व्यस्त आहे. आता आपण इतर ग्रहांवरही जीवनाचा शोध सुरू केला आहे.

पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध

भारतीय समाजाचे वृक्षांबद्दलचे प्रेम प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा म्हणून विकसित झाले आहे. मग तो कोणताही धार्मिक सण असो वा शुभ प्रसंग. हिंदू धर्मात झाडांना शुभ मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. पौराणिक कथांमध्ये तुळशी, पिंपळ, वटवृक्ष या वृक्षांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपले ऋषीमुनी आणि आदिम मानव निसर्गाशी एकरूप होऊन जगले. त्यांनी कंदयुक्त फळे खाल्ले आणि निसर्गाचा आदर केला. एकप्रकारे, ते पर्यावरणाशी सुसंगत राहायला शिकले होते आणि आजही मानवी अस्तित्व वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून आहे. पर्यावरण हा आपल्या सर्वांचा टिकाव आणि जीवन आधार आहे. पण मानव पृथ्वीच्या साधनसंपत्तीचा कसा बिनदिक्कतपणे शोषण करत आहे, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. आता तो दिवस दूर दिसत नाही जेव्हा पृथ्वीवर हजारो शतके जुने हिमयुग परत येईल किंवा ध्रुवावरील बर्फाचा जाड थर वितळल्यामुळे समुद्राच्या प्रलयकारी लाटा शहरे, जंगले, पर्वत आणि हिरवळ गिळून टाकतील.

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण विकृत आणि प्रदूषित करणारे सर्व त्रास आपणच आणले आहेत. आपणच निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, या असमतोलापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याचे संवर्धन आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण हा आजचा मुद्दा नाही, पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी वर्षानुवर्षे चालवल्या जात आहेत –

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • 10 Lines On Environment In Marathi
  • Essay on Environment in Marathi
  • पर्यावरण वर मराठी निबंध
  • पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास
  • Tech – तंत्रज्ञान
  • Viral Topics

“पर्यावरण रक्षण…काळाची गरज”

Pradushan Nibandh in Marathi

आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण विश्वाला भेडसावते आहे. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाची कारण, त्यावरचे उपाय याविषयी अवगत करायला हवे.

आज आपण रहातो त्या जगाची सर्वात मोठी समस्या प्रदूषण ही झाली आहे. आपल्या आसपास जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातून हे प्रदूषण जन्मास येते. या प्रदूषणाच्या विळख्यात केवळ मनुष्य प्राणी अडकलाय असे नव्हे तर समस्त जीवजंतू आणि अवघी जीवसृष्टी याच्या दुष्परिणामांचा सामना करते आहे.

गेल्या काही दशकांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की मानवी जीवनच संकटात सापडले आहे. या समस्येवर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तो दिवस दूर नाही जेंव्हा दररोज प्रदूषणामुळे कुणा न कुणाचा मृत्यू होईल आणि एक दिवस या जगाचे अस्तित्वच नामशेष होईल.

“या मित्रांनो प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधूया…प्रदूषणाला हद्दपार करूया” – Essay on Environmental Pollution in Marathi

Essay on Pollution in Marathi

प्रदूषण म्हणजे काय? – Definition of Pollution

जेंव्हा दुषित तत्व प्रकृतीच्या परिघात प्रवेश करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन पूर्णतः बिघडून मनुष्याला शुद्ध वायू, शुद्ध पाणी आणि शांत वातावरण मिळत नाही तेंव्हा त्याला प्रदूषण असं म्हंटलं जातं.

या प्रदुषणामुळे अनेक गंभीर समस्या जन्म घेतात. याचा दुष्परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावरच होतो असे नव्हे तर अनेक गंभीर आजार प्रदुषणामुळे निर्माण होतात. ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या यातूनच निर्माण झाली आहे. आज मनुष्य आपल्या सुखासीन जीवना करता अनेक आरामदायक, सुखसुविधा  देणाऱ्या उपकरणांचा वापर करतो आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळते आहे आणि प्रदूषण आपल्या चरमसिमे पर्यंत पोहोचले आहे.

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्य या उपकरणांच्या सुखसुविधेत गुरफटला गेला आहे. त्याला या क्षणिक सुख देणाऱ्या उपकरणांची इतकी सवय झाली आहे की याच्याशिवाय तो आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.

परंतु या मानव निर्मित उपकरणांमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून प्रदूषणाची समस्या निरंतर वाढते आहे. त्यामुळे आज या प्रदूषणाच्या समस्येवर अंकुश निर्माण करण्याची आणि समाजाचे लक्ष याकडे केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वच्छ शुद्ध वातावरणात राहिल्याने केवळ मनुष्याचा विकास होतो असे नव्हे तर स्वस्थ समाजाची देखील निर्मिती होते. शुद्ध वातावरण म्हणजे-प्रदूषण रहित वातावरण होय!

आपण सर्वजण मिळून जोवर वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत केवळ अस्वच्छता आणि प्रदूषण पसरत राहील. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी याचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याविषयी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेंव्हाच या प्रदूषणाच्या समस्येवर आळा बसू शकेल.

खरंतर आपण काहीही विचार न करता आपल्या प्राकृतिक साधन संपत्तीचे हनन करत असतो, त्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला आपले ज्ञान वाढवावयास हवे आणि विचारांची व्याप्ती वाढवायला हवी. विविध प्रकारचे प्रदूषण, त्याची कारणं आणि मानवी जीवनावर आणि निसर्गावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार – Types of Pollution in Marathi

  • वायू प्रदूषण – Air Pollution
  • जल प्रदूषण – Water Pollution

ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)

  • रेडीयोधर्मी प्रदूषण – Radioactive Pollution
  • रासायनिक प्रदूषण – Chemical Pollution
  • प्रकाश प्रदूषण – Light Pollution
  • दृश्य प्रदूषण – Visual pollution
  • थर्मल प्रदूषण – Thermal Pollution

काही प्रमुख प्रदुषणाबद्दल आपण विस्तृत माहिती घेऊया – Main types of Pollution

वायू प्रदूषण – air pollution.

आज पूर्ण पृथ्वीवर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वायू प्रदुषणामुळे मानवाला शुद्ध हवा मिळत नाही आणि परिणामी दमा, अस्थमा, सारख्या श्वसना संबंधित अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो. वास्तविक जेंव्हा आपल्या वायुमंडलात जैविक, रासायनिक, सूक्ष्म असे अनेक तऱ्हेचे विषारी पदार्थ प्रवेश करतात तेंव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हंटल्या  जातं.

या दुषित तत्वांमुळे वायू दुषित होतो, आपल्या वायुमंडलात एका निश्चित मात्रेत अनेक गैस असतात पण जेंव्हा दुषित तत्व या वायुमंडलात प्रवेश करतात तेंव्हा या गैसचे संतुलन बिघडते, आणि त्यामुळे वायूप्रदूषण होण्यास सुरुवात होते.  वाढते औद्योगिकीकरण, अनियंत्रित लोकसंख्या, कमी होत जाणारे जंगल आणि वाहनांचा अत्याधिक वापर यामुळे वायुप्रदूषणाची समस्या  सतत वाढते आहे.

जल प्रदूषण – Water pollution

जल प्रदुषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर सागरी जीव-जंतू आणि असंख्य वनस्पती देखील प्रभावित झाल्या आहेत. ज्यावेळी नैसर्गिक जल-स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दुषित पदार्थ मिसळले जातात तेंव्हा जल प्रदुषणाची समस्या उग्र रूप धारण करते.

मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांमधून निघणारा कचरा, रसायन जलस्त्रोतांमध्ये फेकण्यात येतो तेंव्हा पूर्ण पाणी विषारी होऊन जाते. अनेक सागरी जीवजंतू त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या दुषित पाण्याच्या सेवनाने मनुष्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. या समस्येवर गंभीर प्रयत्नांची खूप आवश्यकता आहे.

मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर, टेलीविजन सारख्या असंख्य उपकरणांमधून ध्वनी प्रदूषण होते.या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.

कित्येकदा या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, हार्ट अटैक, तणाव, यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. याविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हाच या समस्येचे निराकरण होऊ शकते.

निष्कर्ष – Conclusion 

  • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो, ते हानिकारकच असते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेंव्हाच संभव होईल जेंव्हा संपूर्ण समाज एकजुटीने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करेल आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या पृथ्वीला हिरवीगार करेल.
  • वाहनांचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे.
  • मोठमोठे उद्योग कारखाने शहराच्या जवळ सुरु न करता शहरा बाहेर उभारले जावे जेणे करून नगर वासियांना प्रदूषणाच्या समस्येला कमी प्रमाणात तोंड द्यावे लागेल.
  • आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्या.
  • कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे देखील फार गरजेचे आहे.
  • कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहीत करा.
  • पर्यावरणाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.
  • मोठमोठ्या उद्योगांकरता कठोर नियम (पर्यावरणाला अनुसरून) बनवावे.

प्रदूषण ही आजच्या युगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पिण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल.

त्यामुळे वेळ असता सजग सावध होऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून लोकांना एकत्र करून जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्या पृथ्वीला निरामय करा!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Holi Essay in Marathi

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

Essay on Cricket in Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

Majhi Shala Nibandh Marathi

“माझी शाळा” मराठी निबंध

Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

उपकार मराठी

पर्यावरणाचे महत्व | environment | पर्यावरण वर मराठी निबंध - essay on environment in marathi,       पर्यावरणाचे महत्त्व तर सर्वांना माहीतच आहे.आपण या ठिकाणी बघूया दोन माहितीपर निबंध ,| पर्यावरणाचे व्याप्ती व त्याचे महत्त्व स्पष्ट करा असे विचारल्यास देखील आपल्याला या निबंधांचा व माहितीचा नक्की फायदा होईल., पर्यावरणाचे रक्षण (environment)  | environment education.,           essay on environment in marathi  ,,    आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी यांचा समावेश आपण पर्यावरणामध्ये करतो. नदी-नाले , पशुपक्षी ,डोंगर झाडे, वृक्ष, वेली इत्यादी सर्वांचे मिळून पर्यावरण बनते .मनुष्य सारखा म्हणतो की मनुष्य हा निसर्गातील सर्वात श्रेष्ठ सजीव आहे ,पण तरीदेखील तो पर्यावरणाचा फक्त एक भाग आहे .यावरून पर्यावरणाची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. माणसाने कितीही प्रगती केली, कितीही उच्च झाला तरीदेखील निसर्गाच्या शक्तीपुढे आपण क्षूल्लकच आहोत.आपले संपूर्ण आयुष्य हे पर्यावरणाच्या आतच सुरू होते आणि संपते . म्हणून पर्यावरण चांगले राहिले तरच मनुष्य प्राणी तसेच इतर सर्व सजीवही सुखासमाधानाने राहू शकतील.,                   पर्यावरणाचे आपण नीट रक्षण केले तरच आपले रक्षण होईल .नाहीतर पर्यावरणा च्या नष्ट होण्याबरोबरच संपूर्ण सजीव सृष्टीही नष्ट होऊन जाईल .पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे . त्यासाठी खूप मोठमोठे कामे करण्याची गरज नाही, तर छोटी छोटी कामे नित्यनेमाने व प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे .  पर्यावरण रक्षणाच्या कामांमध्ये स्वच्छता ,वृक्ष लागवड ,पाण्याची बचत, वीज बचत ,रासायनिक खतांचा कमी वापर इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश करता येईल.         स्वतःच्या  स्वार्थापोटी मानवाने भरमसाठ वृक्षतोड केली हिरवाईने नटलेली सर्व जंगले नष्ट होऊन आता सिमेंट काँक्रीटची उष्ण जंगले निर्माण झाले आहेत.   पर्यावरण रक्षणाच्या कामी  शासनानेही अनेक उपक्रम राबवले .आता दरवर्षी वृक्ष लागवडीचे नवीन नवीन उच्चांक  गाठले जाताना आपल्याला दिसतात ,परंतु प्रत्यक्षात मात्र तितके झाडे जगण्याचे प्रमाण दिसत नाही.         पृथ्वीवर सजीव निर्जीव ,  साधनसंपत्ती उपलब्ध आहे ,त्यात हवा, पाणी, ऊर्जा ,जमीन भाग ,सागर भाग, हवामानाचे घटक, प्राणी-पक्षी, सर्व सजीव ,सर्व प्रकारच्या वनस्पती, शेतातील पिके खनिजे, अशा मानवा भौतालच्या जीवनास आवश्यक सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये केला जातो. या साधनसंपत्तीचा मानवाने असाच चुकीच्या पद्धतीने वापर केला तर विनाश ठरलेलाच आहे.          मानवाच्या बेताल वागण्यामुळे पृथ्वीची उष्णता वाढत आहे भूपृष्ठ लगत वातावरणातील तपांबर या थरात जीवसृष्टी राहते .या  थरात सजीवांना उपयुक्त हवेचे घटक ,पाणी इत्यादीं पोषक प्रमाणात उपलब्ध आहे .याच थरातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन ,हायड्रोजन नायट्रोजन इत्यादी वायूंचे निसर्ग नियंत्रित व निसर्गनिर्मित प्रमाण ठरलेले आहे .त्यात मानवी हस्तक्षेपामुळे वाढ किंवा घट झाली तर नुकसान होते.      यंत्रांमधील   खनिज तेल ,कोळसा , इंधन  ज्वलन प्रदूषणातून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले तर त्यांच्या उपलब्ध मर्यादांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. वनस्पतींचे जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्राणवायू  व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांच्यात असंतुलन निर्माण होते. तापमानातील वाढ किंवा घट ही युद्धजन्य परिस्थितीमुळे , अनुस्पोट घडविल्याने तसेच कारखानदारीच्या प्रदूषण वाढीमुळे घडून येते . म्हणून निसर्गाने प्रत्येक घटकांच्या मर्यादा ठरविलेला आहेत. या मर्यादांचे उल्लंघन मानवाकडून होऊ नये यासाठी खास प्रयत्नांची गरज आहे.         जंगल तोड व कारखानदारी , वाहनांमध्ये वाढ यांच्यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढते आहे व त्याचा परिणाम पृथ्वीच्या उष्णता वाढीमध्ये( global warming) झालेला आहे. कारखानदारीतील वाढ व होणारे प्रदूषण यांच्यावर नियंत्रण केले नाही तर निसर्गा कडील सजीवांची पोषण मर्यादा संपून जाईल .त्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ करुन पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे.       साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने साधन संपत्तीचा वापर करणे बंद करावे .असा त्याचा अर्थ नाही ,तर या साधनसंपत्तीचा वापर योग्य व काळजीपूर्वक करावा , विनाश टाळावा ,शोषण थांबवावे ,टाकावू लोखंड  प्रक्रिया करून  पुन्हा वापरावे .दिवसेंदिवस निसर्ग संपत्तीची वाढत जाणारी मागणी विचारात घेता साधन संपत्ती कायम टिकून राहावे या हेतूने जंगलतोड थांबवावी .चराई बंद करावी, ऊर्जेचा वापर योग्य व कमी प्रमाणात करावा .जलसाक्षरता पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे जगवा इत्यादी कार्यक्रमात सहभागी होऊन नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करावे. ,             पाणी जमीन खनिजे इत्यादी सर्व घटकांचा वापर नियोजनपूर्वक करावा .तुषार व ठिबक सिंचन वापरावे .नैसर्गिक खते वापरावीत .पर्जन्य जलाचे संचयन करावे .सौर व पवन ऊर्जेचा वापर वाढवावा .वृक्षारोपण करावे ,बगीचे उभारावेत ,वनवे लावू नयेत ,हरित पट्टा विकसित करावा . सेंद्रिय कचऱ्यापासून खत करावे असे अनेक उपाय सुचवले जातात.          पर्यावरण व आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संपूर्ण शाश्वत विकासासाठी आर्थिक व पर्यावरण विकास दोघांनाही सारखेच महत्त्व दिले पाहिजे. केवळ आर्थिक नफा मिळवण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान केले तर तो विकास त्या प्रदेशाला भविष्यात ओसाड व भकास बनवेल .म्हणजेच कोणत्याही ठिकाणी कोणतीही विकासाची योजना राबवताना पर्यावरण संरक्षणाचा विचार केल्याशिवाय ती योजना पूर्ण होऊ शकत नाही. व कल्याणकारी ठरू शकत नाही. निसर्ग कल्याणाशिवाय मानवतेचे कल्याण होऊच शकत नाही.           पर्यावरण व विकासावरी ल जागतिक आयोगाने ब्रूट brundtland report 1987 अहवाल तयार केला. त्यांनी चिरंजीवी किंवा शाश्वत विकासाची संकल्पना मांडली .चिरंजीव विकास म्हणजे जो सध्याच्या गरजा पूर्ण करतो व भविष्यकालीन म्हणजेच पुढच्या पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेमध्ये कोणतीही तडजोड करीत नाही. पुढच्या पिढ्यांसाठी पुरेशा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करतो. संरक्षण करतो त्या पिढ्यांची काळजी करतो. योग्य नियोजनाने वर्तमान व भविष्य काळासाठी निसर्गाच्या समृद्धी करिता प्रयत्न करतो .अशा विकासाला चिरंजीवी किंवा शाश्वत विकास म्हणतात.             पर्यावरणाची काळजी घेणे व त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. फक्त जबाबदारी नाही ही तर गरज आहे., तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:  मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य, तंत्रज्ञान, जनरल नॉलेज जाणून घेण्यासाठी  talksmarathi  ला नक्की भेट द्या. , |पर्यावरण शिक्षण, | मानव आणि पर्यावरण.

  • जैविक विविधता
  • जैवविविधतेचे प्रकार
  • परिसंस्था ecosystem
  • नैसर्गिक साधन संपत्ती
  • ग्लोबल वॉर्मिंग global warming
  •  परिस्थितीकी इकॉलॉजी
  • प्राणी व वनस्पती यांच्या मधील परस्परावलंबन.
  • माणसाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या.
  • या सर्व मुद्द्यांचा विचार वरील निबंध लिहिताना केला गेला पाहिजे .म्हणजे निबंध अधिक आकर्षक व अभ्यासपूर्ण वाटेल.

3 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

essay on save environment in marathi

पर्यावरणचे महत्त्व मराठी

essay on save environment in marathi

Chhan mahiti

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

WriteATopic.com

Save Environment Essay

मराठीत पर्यावरण वाचवा निबंध मराठीत | Save Environment Essay In Marathi

मराठीत पर्यावरण वाचवा निबंध मराठीत | Save Environment Essay In Marathi - 4600 शब्दात

पर्यावरणाचा संबंध त्या सजीव आणि निर्जीव वस्तूंशी आहे, जे आपल्या आजूबाजूला आहेत आणि ज्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यात हवा, पाणी, माती, मानव, प्राणी आणि पक्षी इत्यादींचा समावेश होतो. शहरात, गावात किंवा खेड्यात राहात असलो तरी, आपण पाहतो की आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि जागा प्रत्यक्षात एक नैसर्गिक जागा होती जसे की वाळवंट, जंगल किंवा अगदी नदी इत्यादींचे रस्ते किंवा कारखान्यांमध्ये रूपांतर झाले आहे.

मराठीत पर्यावरण वाचवा या विषयावर लघु आणि दीर्घ निबंध

    निबंध - 1 (300 शब्द)    .

    प्रस्तावना    

आपला संपूर्ण परिसर आणि सजीव जग ज्यामध्ये हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त, प्राणी, पक्षी, वनस्पती, मानव इत्यादीसारख्या वाढ आणि विकासास हातभार लावणारे सजीव जीव एकत्र पर्यावरणाची निर्मिती करतात.

पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व

आजच्या औद्योगिक आणि शहरी भागातील वातावरणात पक्के रस्ते, बहुमजली काँक्रीट इमारती आणि गगनचुंबी इमारतींचा समावेश आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी सुविधा निर्माण करणे आणि श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाचे जीवन आरामदायी आणि विलासी बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

मात्र, या औद्योगिक आणि शहरी चळवळीनंतरही माणसाचे नैसर्गिक साधनांवरचे अवलंबित्व पूर्वीसारखेच आहे. हवेचा वापर आपण श्वासोच्छवासासाठी करतो, पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन कामांसाठी होतो, एवढेच नाही तर आपण जे अन्न खातो ते अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी आणि भाज्या, दूध, अंड्यांपासून मिळते. या गरजा लक्षात घेऊन या संसाधनांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या संसाधनांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.

  • नूतनीकरणीय संसाधन: त्याच्या नावाप्रमाणे, हे संसाधन आहे जे नैसर्गिकरित्या पुनर्प्राप्त केले जाऊ शकते, जसे की पाऊस आणि वनस्पतींची पुन: वाढ इ. मात्र, निसर्गाचा पुनर्पुरवठा होण्यापूर्वीच त्यांचा झपाट्याने वापर होत राहिला, तर येणाऱ्या काळात रबर, लाकूड, शुद्ध पाणी यासारख्या वस्तू पूर्णपणे संपुष्टात येतील.
  • नूतनीकरणीय संसाधने: ही संसाधने जमिनीखाली लाखो वर्षांपूर्वी तयार केली गेली आहेत, त्यामुळे त्यांची पुनर्प्राप्ती शक्य नाही. ते फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात. या अंतर्गत कोळसा आणि तेल इत्यादी जीवाश्म इंधने येतात, ज्यांचे पुन्हा नूतनीकरण करता येत नाही.

    निष्कर्ष    

यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या संसाधनांचा गैरवापर थांबवला पाहिजे आणि त्यांचा अतिशय विवेकपूर्ण वापर केला पाहिजे, कारण पृथ्वीद्वारे त्यांचा वेगाने होणारा वापर यापुढे सहन करता येणार नाही. शाश्वत विकासातूनच हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे. याशिवाय औद्योगिक घटकांकडून कचऱ्याच्या स्वरूपात टाकल्या जाणाऱ्या द्रव आणि घन उपपदार्थांवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण त्यामुळे प्रदूषण वाढते. त्यामुळे कॅन्सर आणि पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजार उद्भवतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सरकारवरील अवलंबित्व सोडू आणि वैयक्तिकरित्या ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलू.

    निबंध - 2 (400 शब्द)    

काळाच्या सुरुवातीपासून, पर्यावरणाने आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे आपले जीवन सुनिश्चित झाले आहे. निसर्गाने आपल्याला पाणी, सूर्यप्रकाश, हवा, प्राणी आणि जीवाश्म इंधन इत्यादी अनेक देणग्या दिल्या आहेत, ज्याद्वारे या गोष्टींनी आपला ग्रह राहण्यायोग्य बनवला आहे.

You might also like:

  • 10 Lines Essays for Kids and Students (K3, K10, K12 and Competitive Exams)
  • 10 Lines on Children’s Day in India
  • 10 Lines on Christmas (Christian Festival)
  • 10 Lines on Diwali Festival

पर्यावरणाचे संरक्षण आणि संरक्षण कसे सुनिश्चित करावे

ही संसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने, वाढत्या लोकसंख्येमुळे श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाच्या सुखसोयी पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांचे सर्व प्रकारे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे या नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर नियंत्रित केला जाऊ शकतो आणि त्यांचे संरक्षण केले जाऊ शकते.

  • खनिजे आणि ऊर्जा संसाधने: विविध प्रकारचे खनिज घटक ज्यापासून ऊर्जा निर्माण होते त्यात कोळसा, तेल आणि विविध प्रकारचे जीवाश्म इंधन यांचा समावेश होतो. ज्याचा वापर प्रामुख्याने वीज निर्मिती केंद्रे आणि वाहनांमध्ये केला जातो, जे वायू प्रदूषणात प्रामुख्याने योगदान देतात. याशिवाय, हवेतून पसरणारे रोग रोखण्यासाठी पवन आणि भरती-ओहोटीसारख्या अक्षय ऊर्जा संसाधनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  • वनसंपदा: जमिनीची धूप रोखण्यात आणि दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी तसेच पाण्याची पातळी स्थिर करण्यात जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच वातावरणातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासोबतच जीवजंतूंसाठी कार्बन डायऑक्साइडची पातळीही नियंत्रित ठेवली जाते, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखला जातो. म्हणूनच आपण वनसंवर्धन आणि त्याच्या विस्ताराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, जे लाकूड नसलेल्या उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देऊन आणि राज्य सरकारांद्वारे वृक्षारोपण आणि वन संवर्धनाला प्रोत्साहन देऊन केले जाऊ शकते.
  • जलस्रोत: यासोबतच जलचर परिसंस्थेचा वापर लोक दैनंदिन कामात जसे की पिणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे इत्यादींसाठी करतात. बाष्पीभवन आणि पावसाच्या माध्यमातून जलचक्राचा समतोल राखला जात असला, तरी मानवाकडून मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा वापर आणि अपव्यय होत आहे. यासोबतच ते वेगाने प्रदूषितही होत आहे. त्यामुळे भविष्यातील जलसंकट पाहता यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांऐवजी छोटे जलसाठे बांधणे, ठिबक सिंचन पद्धतीला चालना देणे, गळती रोखणे, शहरी कचऱ्याचा पुनर्वापर आणि साफसफाई अशी कामे करणे आवश्यक आहे.
  • अन्नसंपत्ती : हरितक्रांतीच्या काळात अनेक तंत्रांनी पिकांचे उत्पादन वाढवून भुकेच्या समस्येवर मात केली गेली, परंतु प्रत्यक्षात त्याचा जमिनीच्या गुणवत्तेवर खूप विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आपण अन्न उत्पादनासाठी शाश्वत उपायांचा अवलंब केला पाहिजे. त्याअंतर्गत बिगर सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरण्याऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करून कमी दर्जाच्या जमिनीत पिकवलेली पिके स्वीकारण्याची गरज आहे.

अशा प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की शाश्वत विकास आणि योग्य व्यवस्थापन सोबतच एक व्यक्ती म्हणून घेतलेल्या आपल्या वैयक्तिक निर्णयांद्वारेच आपण आपल्या या मौल्यवान पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

    निबंध – ३ (५०० शब्द)    

"या पृथ्वीवर कोणत्याही पिढीची मक्तेदारी नाही, आपण सर्व येथे जगण्यासाठी आहोत - ज्याची किंमत आपल्याला चुकवावी लागेल" मार्गारेट थॅचर यांचे हे विधान निसर्गाशी असलेले आपले तात्पुरते नाते दर्शवते. पृथ्वीने आपले जीवन सुकर करण्यासाठी आणि हा ग्रह राहण्यायोग्य बनवण्यासाठी हवा, सूर्यप्रकाश, पाणी, प्राणी आणि खनिजे इत्यादी सर्व भेटवस्तू दिल्या असूनही, आपण या संसाधनांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतो.

पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचवायला हवे

आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या पातळीच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विचार न करता आपल्या नैसर्गिक संसाधनांचा बिनदिक्कतपणे वापर करत आहोत. आम्हाला आमच्या भावी पिढीचीही चिंता नाही. अशाप्रकारे, आजच्या काळातील सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आपल्या अक्षय आणि अपारंपरिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

पर्यावरणावर प्रदूषणाचे परिणाम

  • वायू प्रदूषण: वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीमुळे आणि पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे प्रदूषणाची पातळी खूप वेगाने वाढली आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या अवांछित आणि वायूंमध्ये असलेल्या हानिकारक कणांचे प्रमाण देखील वाढले आहे. लक्षणीय वाढ झाली. कार्बन मोनॉक्साईड, क्लोरो-फ्लोरोकार्बन्स, सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि शिसे यांच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करणारा आपला ओझोन थर संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे, ज्याला सामान्यतः ग्लोबल वार्मिंग म्हणतात.
  • जलप्रदूषण: मानवी आणि प्राण्यांचा कचरा, पाण्यामध्ये विरघळणारी अ-सेंद्रिय रसायने जसे की पारा आणि उद्योगांमधून येणारे शिसे आणि सेंद्रिय रसायनांचे सांडपाणी जसे की डिटर्जंट आणि तेले जे गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये मिसळतात ते पाणी दूषित करतात आणि हे पाणी आपल्यासाठी अयोग्य ठरते. पिण्यास. या कारणांमुळे पीक उत्पादनात घट होण्याबरोबरच जलचरांवरही परिणाम झाला असून पिण्याचे पाणीही मानव व प्राण्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही.
  • जमिनीचे प्रदूषण : DDT सारख्या खते आणि कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करणे आणि पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी जास्त मीठ असलेले पाणी वापरणे, अशा उपाययोजनांमुळे जमीन निरुपयोगी ठरते. अशा प्रदूषणाला जमीन प्रदूषण म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळे मातीची धूप वाढली आहे, ज्यासाठी बांधकाम आणि जंगलतोड इत्यादी कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
  • ध्वनी प्रदूषण : भारतात दिवाळीच्या काळात वाहने, कारखाने आणि फटाके फोडणे हे मुख्यत्वे ध्वनी प्रदूषणास जबाबदार असतात. हे प्राण्यांना गंभीरपणे हानी पोहोचवते कारण ते स्वतःला त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होते.

पर्यावरण रक्षण हे केवळ सरकारचे काम नाही, त्यासाठी एक व्यक्ती म्हणून आपले योगदानही खूप महत्त्वाचे आहे. जाणूनबुजून किंवा नकळत आपण दररोज प्रदूषणाला हातभार लावत असतो. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या देणगीचा वापर करणे, जलसंधारणाला चालना देणे आणि वस्तूंच्या पुनर्वापर आणि पुनर्वापरात सहभागी होणे, वीज आणि पाणी इत्यादी संसाधनांचा अपव्यय थांबवणे हे ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आहे. या सर्व छोट्या उपायांनी आपण आपल्या ग्रहाच्या स्थितीत खूप प्रभावी बदल घडवून आणू शकतो.

  • 10 Lines on Dr. A.P.J. Abdul Kalam
  • 10 Lines on Importance of Water
  • 10 Lines on Independence Day in India
  • 10 Lines on Mahatma Gandhi

    निबंध – ४ (६०० शब्द)    

नैसर्गिक पर्यावरण हे मानवजातीला आणि इतर सजीवांसाठी वरदान आहे. या नैसर्गिक संसाधनांमध्ये हवा, ताजे पाणी, सूर्यप्रकाश, जीवाश्म इंधन इ. जीवनासाठी ते इतके महत्त्वाचे आहे की त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या लोभामुळे या साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. हा आर्थिक विकास मानवी आरोग्यासाठी अत्यंत गंभीर असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याची खाली चर्चा केली आहे.

पृथ्वीवरील जीवन वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवण्याची कारणे

येथे नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग आणि हानी टाळण्यासाठी आणि प्रदूषणामुळे पृथ्वीच्या जीवनावर पुढील परिणामांची चर्चा केली आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्यासाठी आपण पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • वायू प्रदूषण : वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेलचा वाढता वापर आणि उद्योगांद्वारे ऊर्जा उत्पादनासाठी जीवाश्म इंधनाचे वाढते ज्वलन यामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, क्लोरो-फ्लोरोकार्बन्स आणि कार्बन मोनोऑक्साइड इत्यादींची पातळीही वाढली आहे. या हानिकारक वायूंचा मानवी आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, ज्यामुळे क्रॉनिक ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर अनेक श्वसन रोग होतात. त्यामुळे ओझोनचा थरही संपत चालला आहे, त्यामुळे मानवाला आता अतिनील किरणांपासून पूर्वीइतके संरक्षण राहिलेले नाही. यासोबतच वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्येही वाढ झाली असून, त्यामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे.
  • जलप्रदूषण : उद्योगांच्या पाण्यात विरघळणारी अजैविक रसायने आणि ताज्या पाण्यात मानवी व प्राण्यांचा टाकाऊ पदार्थ मिसळल्यामुळे आणि सिंचनादरम्यान पाण्यात खते व कीटकनाशके मिसळल्यामुळे जलप्रदूषणाची समस्या उद्भवते. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तर खराब होतेच, शिवाय कॅन्सर आणि पोट आणि आतड्यांशी संबंधित अनेक आजारही होतात. याशिवाय जलचरांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो, जलप्रदूषणही मासे खाण्यायोग्य होऊ देत नाही.
  • माती प्रदूषण : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीत फक्त वाईट कीटकच नाही तर चांगले कीटकही मरतात. त्यामुळे आपल्याला कमी पोषक पिके मिळतात. याशिवाय जमिनीच्या प्रदूषणाने रसायनांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या सेवनामुळे उत्परिवर्तन, कर्करोग आदी समस्या उद्भवतात. जलद जंगलतोड आणि बांधकामांमुळे पुराची वारंवारताही वाढली आहे. त्यामुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे.
  • ध्वनी प्रदूषण: कारखाने आणि वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अत्याधिक आवाजामुळे, मानवी श्रवणशक्तीवर परिणाम होत आहे, परिणामी तात्पुरती किंवा कायमची श्रवणशक्ती कमी होते. ध्वनी प्रदूषणाचा मानवी मानसिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि चिडचिड इत्यादी समस्या उद्भवतात, ज्यामुळे आपल्या कामाच्या कामगिरीवर विपरित परिणाम होतो.

पर्यावरण वाचवण्याचे मार्ग

इतिहासाची पाने उलटली तर लक्षात येते की, आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा पर्यावरण रक्षणाची जास्त काळजी होती. यासाठी आपण सुंदरलाल बहुगुणा यांचे उदाहरण पाहू शकतो, ज्यांनी वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन सुरू केले. तसेच मेधा पाटेकर यांनी नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेल्या धरणामुळे बाधित झालेल्या आदिवासींच्या पर्यावरण रक्षणासाठी प्रभावी प्रयत्न केले होते. आजच्या काळात एक तरुण म्हणून पर्यावरण रक्षणासाठी असेच प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. काही छोटे उपाय करून आपण निसर्ग वाचवण्यासाठी आपला पाठिंबा देऊ शकतो.

  • आपण 3R च्या संकल्पनेला चालना दिली पाहिजे, ज्या अंतर्गत कमी करणे, पुनर्वापर करणे, पुनर्वापर करणे यासारख्या कार्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये आपण अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा अतिवापर कमी करून उपाय करू शकतो, जसे की लोखंडी कचऱ्याचा वापर करून लोह बनवणे.
  • ट्यूबलाइट आणि बल्ब यांसारख्या ऊर्जा बचत उत्पादनांचा वापर.
  • कमी कागद आणि लाकूड वापरा शक्य तितकी ई-पुस्तके आणि ई-पेपर वापरा.
  • जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे चालणे, कार पूल किंवा सार्वजनिक वाहतूक यासारख्या पद्धती वापरणे.
  • प्लास्टिक पिशव्यांऐवजी ज्यूट किंवा कापडी पिशव्या वापरा.
  • पुन्हा वापरता येण्याजोग्या बॅटरी आणि सौर पॅनेल वापरणे.
  • रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि शेणापासून खत तयार करण्यासाठी कंपोस्ट डब्बे उभारणे.

तसे, निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सरकारने अनेक कायदे आणि योजना स्थापन केल्या आहेत. परंतु तरीही प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे वैयक्तिकरित्या आपले कर्तव्य आहे, कारण सध्या त्याचा सर्वाधिक वापर आपण करत आहोत. लेस्टर ब्राउनच्या शब्दात हे अगदी सहज समजू शकते, “आम्हाला ही पृथ्वी आमच्या पूर्वजांकडून मिळाली नाही, तर आम्ही ती आमच्या भावी पिढ्यांकडून हिसकावून घेतली आहे”.

संबंधित माहिती:

पर्यावरणावर निबंध

पर्यावरण आणि विकास निबंध

  • 10 Lines on Mother’s Day
  • 10 Lines on Our National Flag of India
  • 10 Lines on Pollution
  • 10 Lines on Republic Day in India

मराठीत पर्यावरण वाचवा निबंध मराठीत | Save Environment Essay In Marathi

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • Group Example 1
  • Group Example 2
  • Group Example 3
  • Group Example 4
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • Premium Content
  • Message Box
  • Horizontal Tabs
  • Vertical Tab
  • Accordion / Toggle
  • Text Columns
  • Contact Form
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Marathi Essay on "Save Environment", "वसुंधरा वाचवा मराठी निबंध", "पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध" for Students

Essay on Save Environment in Marathi Language : In this article " वसुंधरा वाचवा मराठी निबंध ", " पर्यावरणाचा समतोल मराठी निबं...

Essay on Save Environment in Marathi Language : In this article " वसुंधरा वाचवा मराठी निबंध ", " पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध ", " Save Environment Marathi Nibandh " for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on " Save Environment ", " वसुंधरा वाचवा मराठी निबंध ", "पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध"  for Students

Marathi Essay on "Save Environment", "वसुंधरा वाचवा मराठी निबंध", "पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध" for Students

प्रदूषणमुक्त जीवन पर्यावरणाचा संबंध फक्त निसर्गसृष्टीशीच असतो असे नाही. माणूससुद्धा निसर्गाचीच निर्मिती आहे. 'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने त्याच्यातही निसर्गप्रवृत्ती आहे; पण निसर्गानेच निर्माण केलेल्या माणसाने निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे कार्य केले आहे. इतर प्राण्यांजवळ प्रगल्भ बुद्धी व स्वैरसंचार करणारे मन नसल्याने त्यांच्याकडून निसर्गव्यवस्थेला फारसा धोका पोहोचण्याची शक्यता नव्हती; पण माणसाकडून मात्र स्वत:च्या जीवनात समृद्धी, सुखसोयी व सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रयत्नांतून निसर्गाच्या चक्रनेमिक्रमात बदल घडविले गेले. निसर्गव्यवस्थेमध्ये मनुष्य केंद्रवर्ती नाही. निसर्ग माणसांच्या मदतीसाठी नाही आणि नाशासाठीही नाही. पण निसर्गाचा उपयोग करून घेताना निसर्गातील ज्या घटकांची हानी होते ते भरून काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते, ही गोष्ट मानव विसरला आणि निसर्गाकडून वारेमाप लूट करताना त्याने हाच निसर्गाचा खजिना रिता झाला तर पृथ्वीवरचे सर्वांचेच जीवन धोक्यात येईल, प्रलय माजेल हे लक्षात घेतले नाही. माणसाच्या अमर्याद लालसेपोटी त्याने निसर्गाचे हे संकट स्वत:वर व सर्वच जीवसृष्टीवर ओढवून घेतले आहे.

याची जाणीव झाल्याने जागतिक पातळीवरही त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेसारखी राष्ट्रे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण आजही या प्रगत देशातील केरकचरा, निसर्ग प्रदूषित करणाऱ्या वस्तू इत्यादी. अप्रगत देशांच्या किनाऱ्यावर टाकण्याचे कार्य कौशल्याने केले जात आहे. मानवी स्वार्थप्रेरित प्रवृत्तीत असलेले हे प्रदूषण दूर झाल्याशिवाय निसर्गाचा हास थांबविण्याचे प्रयत्न तोकड्या वस्त्रासारखे अपुरेच ठरणार आहेत.

मिनीची धप व जंगलतोडी याबद्दलची खंत तर फार प्राचीन काळापासन भारतीय व पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन माणसांच्या मनावर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न यासाठी केला जातो. तुळशीचे माहात्म्य, वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन व अशा मोठ्या वृक्षांमुळे थांबणारी जमिनीची धूप आणि त्यांच्यापासून मिळणारी नैसर्गिक छाया वगैरेंचा विचार करून त्यांची तोड थांबविणे हाच धर्मशास्त्रातील नियमांचा हेतू आहे; पण धर्मातील प्रत्येक नियमाकडे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणाऱ्या अंधबुद्धिवाद्यांनी हे निसर्ग वाचविण्याचे, त्याच्या पाठीशी असलेले धोरण लक्षात घ्यायला पाहिजे.

निसर्ग माणसाच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या शक्तींचा संयमित उपयोग करून मानवी जीवन समृद्ध करता येते, हा शोध माणसाला लागला. त्यामधूनच माणसाने आजची औद्योगिक प्रगतीची वाटचाल केली आहे. पण निसर्गाची होणारी हानी भरून काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना मात्र त्याने वेळच्या वेळी केली नाही. वाढती शहरे व प्रदूषणाची केंद्रे बनलेले कारखाने उभारताना शेतीसाठी, वनराईसाठी असलेली जमीन कशी उपलब्ध करायची, त्यांचे प्रमाण कसे राखायचे हा तोल सावरणे अगत्याचे आहे, हे मानव विसरला. भारतातील वनक्षेत्राचा विचार करताना मोहन धारिया लिहितात, “गेल्या काही वर्षांत झालेल्या बेकायदा आक्रमणामुळे वनक्षेत्र फक्त ६९-७० दशलक्ष हेक्टर एवढेच राहिले आहे. महाराष्ट्रात तर केवळ ६ ते ७ टक्के चांगले वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. अनेक जिल्ह्यांत तर ३ टक्के क्षेत्रसुद्धा चांगल्या वनाखाली राहिलेले नाही...! मानवी गरज भागविण्यासाठी याच वेगाने जंगलतोड होत राहिल्यास महाराष्ट्र खरोखरीच केवळ दगडांचा देश ठरेल !"

स्वातंत्र्याच्या सुरुवातीला भारताची ३५ कोटी असलेली लोकसंख्या आज १२१ कोटीत पोहोचली आहे. त्यांच्या गरजा भागविण्यासाठी वनसंपदेवर व जमिनीच्या कसावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. पाण्याचा उपसा वाढत आहे; पण शेतीला पाणी पुरविण्याची नैसर्गिक योजना बंद पडत चालली आहे. शेतीच्या क्षेत्रात वापरात येणाऱ्या रासायनिक औषधांच्या चुकीच्या व सततच्या उपयोगाने भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जास्तीची रासायनिक खते जमिनीतून खाली पाण्यात जातात व प्रदूषण वाढवितात. पिकांमध्येही सततच्या रासायनिक फवाऱ्यांमुळे दूषितपणा आला आहे. केवळ शीतपेयेच नव्हेत तर त्यामुळे धान्यधुन्येही निःसत्त्व व प्रदूषित बनत चालली आहेत. मानवी मूलभूत गरजांवरचीच म्हणजे- अन्न व पाणी यांवरची ही प्रदूषणाची चाल मानवाला कोणत्या सुधारणांच्या बदल्यात परवडण्यासारखी आहे? आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी ही औषधे प्रथमावस्थेत पिकांच्या वाढीच्या दृष्टीने व फळाच्या आकारमानाच्या दृष्टीने उपयुक्त वाटली तरी आज त्यांच्या सकसतेत किंवा जीवनसत्त्वांच्या संदर्भात घातक ठरत आहेत. नवीन पद्धतीने तयार झालेल्या आवळ्यामध्ये आवळ्याचे गुणधर्म घटत चालले आहेत! हीच गोष्ट अनेक फळांच्या संदर्भात प्रयोगाने सिद्ध होऊ लागली आहे.

सध्याच्या बेरोजगारी, निरक्षरता, मागासलेपणा, उद्योग, शेती, सामाजिक सेवा इत्यादी समस्यांपेक्षा पर्यावरणाचा प्रचंड गतीने होत असलेला हास व लोकसंख्यास्फोट या दोन समस्यांकडे प्रथम लक्ष द्यायला पाहिजे. त्यातूनच 'वनीकरण' यासाठी 'वनराई' ही १९८६ साली रीतसर नोंदणी झालेली संस्था प्रयत्नशील आहे. आदिवासींच्या मदतीने या संस्थेने चालविलेले कार्य हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. सर्वांच्या मदतीने 'पाणी अडवा, पाणी मुरवा' ही त्यांची योजना सुप्त हरितक्रांतीच्या दृष्टीने कार्यरत आहे. गोबरगॅस, स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी एवढ्यापुरतीच त्याची विकासकक्षा सीमित नसून खेडेगावात शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, उत्पन्नाचे साधन हे प्रश्न सोडविण्यातही त्याचा हातभार लागू शकतो.

भारत देश कृषिप्रधान आहे, याचे भान शहरीकरण करताना बाळगायला पाहिजे. शहरीकरणाला विरोध असण्याचे कारण उद्भवत नाही; पण शहरातील नोकरी-व्यवसाय, शहराकडे येणारा लोकप्रवाह यांचे पुरेसे नियोजन झालेले नसल्याने वाढत्या शहरीकरणाने पर्यावरणाला जबरदस्त हादरा बसला आहे. शहरातून निसर्ग तर हद्दपारच झाला आहे. अवाढव्य वाढत्या व्यापात डांबरी रस्ते, कारखाने, उंच इमारती इत्यादी अनैसर्गिक जीवनपद्धती व निसर्गापासून माणूस दुरावल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडते. शिक्षणसंस्थांना मोकळी मैदाने नसल्याने कृत्रिमतेवर भर येतो आणि सतत यंत्रांच्या सान्निध्यात जीवन घालवावे लागल्याने माणूसही यंत्रवत झाला आहे. हे सोडून देण्यासारखे नाही. रात्र व दिवस हे निसर्गचक्र त्याच्या जीवनात उरलेले नाही. श्वसनाला आवश्यक असलेली शुद्ध हवा शहरात अशुद्ध होत आहे; त्यामुळे माणूस शारीरिक, मानसिक पातळीवर तर रोगट होत आहेच; पण अनेक प्रकारच्या विकृतींनी तो ग्रासत चालला आहे. रस्त्यांवरच्या वाहनांनी केलेले हवेचे प्रदूषण, छोट्या जागांमधील अस्वच्छता, सॅनिटरी सिस्टिममधील दुर्गंधी, तुंबलेली गटारे व वाढत्या कचरापट्टीचे क्षेत्र, हे सगळे दृश्य शहराला अवकळा आणणारे आहे. शहरातील श्रीमंत-गरिबांच्या वसाहतींमधील भेदभावही वाढत्या चंगळवादाला प्रोत्साहन देणारा आहे. एखादे शहर विकसित होताना आवश्यक असलेल्या आखणीचा व योजनाबद्धतेचा अभाव हे प्रदूषणाचे खरे कारण आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शहरीकरण किती प्रमाणात असावे, कसे असावे, खेड्याचा व त्याचा आंतरिक संबंध कसा असावा याचा कोणताही विचार नसलेले हे शहरीकरण मानवी जीवनाला घातक ठरत आहे.

वाढती औद्योगिक क्रांती, कारखाने, गिरण्या, उद्योगधंदे हेही पर्यावरणाचा विचार लक्षात न घेता शहरी व ग्रामीण जीवनापुढे संकटे उभी करीत आहेत. सिगारेट-मद्याच्या विरोधात घोषणा आणि त्यांच्या शेजारीच त्यांच्या जाहिराती! हवेच्या प्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणाचा धोकाही माणसातील निरोगीपणाला आव्हान देत आहे. कोणत्याही उत्सवी समारंभामध्ये लाइटिंग व ध्वनिवर्धक प्रदक्षणामध्ये भरच टाकत असतात. टांकसाळी, कारखाने इत्यादींमुळे होणारे ध्वनिप्रदूषण जसे त्रासदायक तसेच कारखान्यांतून सोडलेल्या दुषित पाण्यामुळे नदी-नाले प्रदूषित होत आहेत हेही लक्षात घ्यायला पाहिजे. याचा अर्थ, शहरीकरणाकडे किंवा औद्योगिक क्रांतीकडे पाठ फिरवायची असे नाही; पण त्याला मर्यादा घालणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा विरोध मानवी विकासाला असण्यापेक्षा अतिरिक्त व अनावर लालसेपोटी पर्यावरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आहे. मानवी विकासकामांसाठी जंगलतोड झाली तर नवी योजना आखून वृक्षसंवर्धन करायला पाहिजे. शेतीची जमीन कमी होत चालली तर शेती कशी वाढेल याचा विचार व्हायला पाहिजे. एका ठिकाणचा समुद्र हटवून गावे वसविण्याची कल्पना पूर्वीही द्वारका वसविण्याच्या कथेत आहे; पण त्या समुद्राच्या पाण्याचा ओघ कुठे त्रासदायक होईल ते लक्षात घेऊन त्यावर पर्याय शोधला पाहिजे.

पर्यावरणाचा -हास केवळ माणसाच्या अति हव्यासाने होतो याबद्दल शंका नसली, तरी निसर्गातील घटनांमुळे पर्यावरणामध्ये बिघाड होत असतो हेही विसरून चालणार नाही. सिंधू, गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांचे प्रवाह वेळोवेळी बदलून त्यांच्या तीरावरचे मानवी जीवन व तेथील निसर्ग नष्ट होण्याचे प्रसंग कमी नाहीत. भूकंप, ज्वालामुखी, पूर्वीच्या पावसाळी प्रदेशांची अवर्षणामुळे बनलेली राजस्थानसारखी वाळवंटे, अतिवृष्टी, अवृष्टी, चक्रीवादळे इत्यादी अस्मानी संकटे सर्वस्वी माणसाच्या वृत्तीनेच आणलेली आहेत असे म्हणता येत नाही. अशा नैसर्गिक आपत्तींसमोर टिकाव धरण्यासाठी माणसाने नैसर्गिक साधनांचा बुद्धीने उपयोग केला आणि मान जीवनाला स्थिरता आणून दिली हे विसरता येत नाही; पण वाढत्या रोगराईला काबूत आणता आणता व यंत्राच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या कमीत कमी श्रमांमध्ये जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याच्या नादात निसर्गातील मूळ साधनसामग्रीलाच ओहोटी लागत आहे, याचे भान त्याने ठेवायला पाहिजे होते. सर्वत्र आटत चाललेले भूजल, आम्ल-वर्षा, अणुऊर्जेमुळे वाढत असलेला किरणोत्सर्ग, वातावरणातील वरच्या थरातील ओझोन वायूला पडलेले भगदाड आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील वाढत चाललेले तापमान याची दखल वेळच्या वेळी न घेतल्याने पर्यावरणासंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याचा निकटचा संबंध मानवी प्रगतीशी जोडला जातो; पण हीच प्रगती साधताना त्याने थोडा विवेक दाखविला असता तर पर्यावरणाचा -हास न होताही त्याला मर्यादित प्रमाणात प्रगतीचे टप्पे गाठता आले असते. मुख्य म्हणजे प्रगतीच्या सुविधांपेक्षाही मानवी जीवनातील स्पर्धात्मक वृत्तीपोटी व अघोरी महत्त्वाकांक्षेपोटी युद्धांसारख्या सुलतानी संकटांवर विजय मिळविण्यासाठी त्याने निर्माण केलेली साधने निसर्गाच्या व मानवी संस्कृतीच्या हासाची खरी कारणे आहेत. त्यासाठी त्याने आपल्या बुद्धि-शक्तीच्या जोरावर शस्त्रसज्जतेसाठी निसर्गातील झाडे, झुडुपे, जमिनी, जमिनीतील खनिजे इत्यादी सगळ्यांचाच वारेमाप गैरवाजवी उपयोग केला आहे. माणसाच्या या बेजबाबदार वृत्तीने कार्बन-डाय-ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजनडाय-ऑक्साइड, रेफ्रिजरेटर्समधील फ्रिऑन वायू हे घातक वायू वातावरण दूषित करीत आहेत. त्यावरचा उपाय शोधण्याची गरज हे माणसाच्या बुद्धीसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे.

पृथ्वीवरचे हे वाढते तापमान प्रत्यक्षपणे तर घातक आहेच; पण त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे प्रसरण होऊन समुद्राची पातळी वाढत राहील. शिवाय अंटार्क्टिका खंडातील बर्फ प्रचंड प्रमाणात वितळेल. या दोन्हींमुळे पृथ्वीवर जलप्रलय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन १९९५ मध्ये अंटार्क्टिका खंडात अॅमेझॉन नावाचा एक प्रचंड हिमनग नाट्यपूर्ण रीतीने कोसळला. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात पेटणारे वणवे, समुद्रकिनाऱ्यावर मरून पडलेले हजारो जलचर अशा अनेक आपत्ती येणाऱ्या भविष्यातील संकटांची चाहूल देऊन मानवाला जागृत करू पाहत आहेत.

औद्योगिकीकरणाच्या नावाखाली किनाऱ्यांवरचे, खाडीमधले जीवनही कसे उद्ध्वस्त होत आहे, तेही लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ- धरमतर खाडीच्या परिसरातील बड्या उद्योगपतींनी उभारलेला पोलादाचा उद्योग, त्यामुळे सुरू झालेला अजस्र बोटींचा संचार मासेमारी व शेती या व्यवसायांना नामशेष करणारा ठरत आहे. शिवाय येथील पर्यावरणाचे संरक्षण करणारी खारफुटीची जंगलेही नाहीशी होत आहेत. येथील गोरगरीब व आगरी समाजाचे जीवन तर उद्ध्वस्त झालेच; पण येथील औद्योगिकीकरणाने कुणाचा फायदा झाला व पर्यावरणाचा किती न्हास झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांपेक्षा अशा स्वार्थी मूठभर समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी होणारा पर्यावरणाचा -हास मानवी स्वार्थी प्रवत्तींवर प्रकाशझोत यापासून होणारा हास थांबविण्याचे उपाय प्रथम शोधले पाहिजेत.

गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये माणसाने निसर्गात प्रमाणाबाहेर केलेल्या हस्तक्षेपामुळेच हे संकट ओढवलेले आहे व ते सर्व राष्ट्रांसमोरचे, प्राणिसृष्टीसकट सर्व मानवापुढचे आहे याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकवाक्यता झालेली आहे. 'युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' (यूएनएफसीसीसी)' या सर्वसमंत अशा प्रारूप मसुद्याच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पातळीवर या आव्हानाशी लढण्याचा प्रयत्न करीत आहे. या संस्थेचे सदस्य असलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधींची आठवी परिषद अलीकडेच दिल्लीत संपन्न झाली. या प्रश्नाचे गांभीर्य भारत सरकारला १९७२ पासूनच जाणवलेले आहे असे दिसून येते. १९८० मध्ये पर्यावरणाचा न्हास थोपविण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करून विचार केला गेला होता. त्यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र खाते निर्माण करून त्याचे प्रतिबंधात्मक उपाय कार्यवाहीत आणण्याचेही प्रयत्न सुरू झाले. पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड, सेंट्रल गंगा ऑथॉरिटी, एनव्हायरनमेंट इन्फरमेशन सिस्टिम, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट रिसर्च अॅन्ड एज्युकेशन इत्यादी संस्थांच्या आधारे हे कार्य तत्परतेने सुरू झाले. शालेय शिक्षणामध्येही त्याचा स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला गेला. जलसंवर्धन व जलप्रदूषीकरण या संदर्भात कार्यवाही होऊ लागली. पाणी, हवा व एकंदरच पर्यावरणरक्षणाच्या संदर्भात कायदे केले गेले; पण एवढ्याने संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्यता फारशी नव्हती; कारण पर्यावरणाचा व्हास थांबवणे हे एखाददुसऱ्या क्षेत्राशी संबंधित नसून त्याचा संबंध आर्थिक प्रगती, राजकीय स्थैर्य, सामाजिक जागृती, जागतिक पातळीवर मिळणारी मदत इत्यादी अनेक क्षेत्रांशी आहे. या सगळ्या पातळ्यांवरून होणारे प्रयत्न जितके एकजुटीने, जाणीवपूर्वक, तातडीने व निष्ठेने होऊ शकतील तितके या प्रश्नांतील तीव्रतेपासून आपण सुरक्षित राहण्याची शक्यता वाढ शकेल: पण या विविध क्षेत्रांमधील सामंजस्य अपरे आहे. झाडे लावण्याचे कार्य-जंगलखाते जाणते: पण झाडांच्या व जंगलाच्या विकसनासाठी गावकऱ्यांची मदत कशी व किती मिळविता येईल, याचा विचार त्यांच्या कक्षेत येत नसल्याने ते त्या संबंधात काहीही हालचाल करीत नाहीत. नैसर्गिक सीमा कशा आखून घ्यायच्या हे जीवशास्त्रज्ञ जाणतात; पण जमिनी नसलेल्या शेतकऱ्यांकडून धान्य कसे पिकवायचे, इंधन कसे जपायचे हे क्षेत्र त्यांच्या कक्षेत येत नाही! अशा समस्यांचा विश्लेषणात्मक विचार राजकीय पक्षांनी करून व्यावहारिक पातळीवर त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. आज पुष्कळशी समाजजागृती झालेली दिसून येते; पण नागरी सुविधांचे अपुरेपण, नियोजनांचा अभाव, व्यक्तिगत स्वार्थ इत्यादींमुळे समस्येवरचे उपाय अपुरे ठरत आहेत. पाण्याचा वापर एकीकडे कमी कसा होईल यावर लक्ष द्यायचे तर शहरात अनेक ठिकाणी नळाचे पाइप फोडून पाण्याचा गैरवापर होतो व पाणी फुकट वाहून जाते. शुद्ध पाण्याचा आग्रह धरायचा तर विविध कंपन्यांच्या हवाबंद बाटल्यांतील पाण्याच्या शुद्धतेबद्दलच शंका निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तर सॅनिटरी व्यवस्थेमध्येही पाण्याअभावी अस्वच्छता वाढत आहे. पर्यटनस्थळांतील जागांची व तीर्थस्थळांची आजची स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने कशी आहे हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकाच उदाहरणावरून लक्षात येण्यासारखे आहे. जर निसर्गप्रकोपाचे संकट थोपवून धरायचे असेल तर व्यक्तिगत, सार्वजनिक, संस्थात्मक, सरकारी, जागतिक अशा सर्व पातळ्यांवरून जागरूकपणे प्रयत्न व्हायला पाहिजेत. इंधनबचत, विजेची काटकसर, ध्वनिप्रदूषण टाळणे, आपल्या अवाजवी गरजा कमी करणे, अन्नाची नासधूस होऊ न देणे इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाला करता येतील.

ज्या आधुनिकीकरणाच्या मार्गाने मानवजातीचे सर्व प्रकारचे कल्याण साधले जाईल असे म्हटले जात होते ते या पर्यावरणाच्या हासाला फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, असे आता विचारवंतांना जाणवू लागले आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक, स्वार्थप्रेरित जीवनधारणा, फक्त दैहिक पातळीवर मानवी सुखांचा होणारा विचार, सत्तास्पर्धेसाठी बौद्धिकतेचा होणारा दुरुपयोग इत्यादींमुळे फक्त भोगवादी-चंगळवादी प्रवृत्ती बळावली. निसर्गाबद्दलची कृतज्ञता तर राहिली बाजूलाच; पण निसर्गशक्ती, निसर्गप्रेरणा पुरेशा प्रमाणात लक्षातच घेतल्या नाहीत. 'काही दिल्याशिवाय मिळत नसते' हा निसर्गक्रम धुडकावून लावल्याने निसर्गाचा खजिना संपत चालला आहे. आज भारतीय संतप्रेरित संस्कृतीतील आत्मनियंत्रण, मानवतावादी दृष्टिकोण, दातृत्वाचे महत्त्व, वृक्षवल्लींनाही सोयरे मानण्याची प्रवृत्ती, सुसंस्काराच्या प्रभावाने निसर्गालाच मित्र करण्याची वृत्ती यांचे महत्त्व कळू शकते. मानवी मन व मानवी बुद्धी या संकटावरही मात करण्याचा प्रयत्न जरूर करू शकेल; पण त्यासाठी त्याला आजच्या प्रत्येक गोष्टीत निसर्गावर कुरघोडी करण्याची वृत्ती सोडून द्यायला पाहिजे. निसर्गशक्तींचा किती प्रमाणात व कशा त-हेने उपयोग करून घ्यायचा याचे तंत्र आखायला व ते सर्व जगभर प्रसारित करायला पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांची सांगड घालायला शिकले पाहिजे; आणि स्वत:चा, केवळ स्वतःच्या वंशाचा, स्वत:च्या देशाचा असा 'स्वकेंद्रित' विचार करण्याचे सोडून देऊन पृथ्वीवरच्या सर्व चराचराचा विचार माणसाच्या अस्तित्वासाठी (व नंतर समृद्धीसाठी) करायला शिकले पाहिजे. तसे न केले तर तात्पुरती मलमपट्टी रोगाचा पूर्ण नाश करू शकणार नाही. 

सारांश:

पर्यावरणाचा होत असलेला हास व वाढते प्रदूषण हे संकट मानवाने आपल्या बेजबाबदारपणाने ओढवून घेतले आहे. निसर्गाचा फायदा घेतला. सुखसमृद्धीच्या व स्पर्धात्मक दृष्टीने संहारात्मक अशा संशोधनामुळे निसर्गशक्तीची अक्षरश: लूट केली. जमिनीतील खते व खनिजे नाहीशी होत आली. अन्न, पाणी, हवा, अवकाश इत्यादी सर्वच पर्यावरण दूषित बनले. वाढती शहरे व औद्योगिकीकरण ही त्याची प्रमुख कारणे आहेत. माणूस ही निसर्गाची निर्मिती आहे हे लक्षात घेतले तर स्वत:ची नैसर्गिक शक्तीही मानव वैज्ञानिक शोधांपोटी हरवून बसला. वसुंधरा वाचवा ही मोहीम सर्व मानवजातीने तन-मन-धनाने राबवली पाहिजे. वृक्षसंवर्धन, विज्ञानसुविधांचा अतिरिक्त उपयोग टाळणे. लोकसंख्येला आळा घालणे. गरजा कमी करणे. स्पर्धात्मक वत्ती व आत्मकेंदित भाव सोडून विचार करणे यांमुळे मानवी प्रयत्न यावरही निसर्गाच्या साहाय्याने मात करू शकतील.

Twitter

Advertisement

Put your ad code here, 100+ social counters$type=social_counter.

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...

' border=

  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • सूचना लेखन
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts
  • relatedPostsText
  • relatedPostsNum

पर्यावरण वाचवा भाषण मराठी, Save Environment Speech in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हा लेख. या पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हा लेख.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

पर्यावरणामध्ये सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समावेश होतो जे नैसर्गिकरित्या आहेत. सर्व सजीव, हवामान, हवामान आणि मानवी जगण्यावर आणि आर्थिक क्रियाकलापांवर प्रभाव टाकणारी नैसर्गिक संसाधने यांच्यातील परस्परसंवाद या परिसंस्थेत समाविष्ट आहेत.

पर्यावरण वाचवा ही एक आवश्यक संकल्पना आहे जी आजच्या काळात सर्वांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपला ग्रह पर्यावरणीय संकुचित होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि भविष्यातील पिढ्यांना सर्वात हानिकारक परिणामांना सामोरे जावे लागेल. हे थांबवायचे असेल तर खूप उशीर होण्यापूर्वी आपले पर्यावरण वाचवण्याशिवाय पर्याय नाही.

पर्यावरण वाचवा भाषण

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, येथे उपस्थित आदरणीय संचालक, शिक्षक, सदस्य आणि माझ्या प्रिय मित्रांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मला पर्यावरण कसे वाचवता येईल या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो, आणि १९४७ पासून आहे. पर्यावरणासाठी काहीतरी करण्यासाठी आणि पृथ्वीची काळजी घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपली पृथ्वी वाचवण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी आपण पर्यावरण दिन साजरा करतो.

पर्यावरणाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या प्रत्येक पावलाचा आणि कृतीचा परिणाम आपल्याला माहित असला पाहिजे. आपल्या प्रकृतीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

पर्यावरण प्रदूषण ही आपल्या आधुनिक जगासमोरील मुख्य समस्यांपैकी एक आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे आणि त्यामुळे पर्यावरणात अनेक घातक बदल होत आहेत. वृक्षारोपण करण्यासारखे सोपे पाऊल उचलून आपण जग हरित करू शकतो. आपले पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

आपल्या सर्वांसाठी पृथ्वीवरील जीवनाचा दर्जा हळूहळू खालावत चालला आहे. सतत बदलणारे हवामान, मुसळधार पाऊस हा आता पर्यावरणाची हानी होत असल्याचा पुरावा आहे. आज आपण पाहत आहोत की, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्ती वाढत आहेत आणि या आपत्तींमुळे लोक आपला जीव गमावत आहेत. याशिवाय, हिमनद्यांचे वितळणे ही आणखी एक चिंताजनक परिस्थिती आहे जी वेळीच रोखली नाही, तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता खूप जास्त आहे.

याशिवाय वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढणे हानिकारक ठरत आहे. आम्ही त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात आम्हाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. जमीन अनेक वर्षांपासून टिकून आहे आणि यापुढेही टिकेल. पण आपले मानवी जीवन कठीण होणार आहे, त्यामुळे पर्यावरण कसे वाचवायचे याची सुरुवात आतापासूनच करायला हवी.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे करण्यासाठी, आपण पुनर्वापरापासून सुरुवात केली पाहिजे आणि कचरा सामग्रीची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कोळशाचा वापर कमी करण्यासोबतच सौर आणि जलविद्युत उर्जा यासारख्या अमर्याद संसाधनांचाही विचार केला पाहिजे. शक्यतो गरम पाणी वापरणे टाळावे आणि शक्य असल्यास थंड पाणी वापरावे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा.

हवेचे प्रदूषणही कोणत्याही परिस्थितीत कमी केले पाहिजे. प्रत्येकाने शक्य असल्यास वैयक्तिक वाहने घेणे टाळावे. ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरा आणि वीज वाया घालवू नका. वापरात नसताना घर, कार्यालयातील वीज आणि पंखे बंद करा. अनावश्यक कचरा निर्माण होऊ नये म्हणून पुनर्नवीनीकरण केलेल्या उत्पादनांचा वापर केल्याची खात्री करा.

प्लास्टिक पिशव्या टाळा आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावा. जेव्हा झाडे लावली जातात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईडची पातळी कमी होते आणि हवेची गुणवत्ता सुधारते.

दरवर्षी आपण इतकी झाडे तोडतो की झाडांची कत्तल थांबलीच पाहिजे. तुमच्या पालकांना, मित्रांना आणि इतरांना पर्यावरणासाठी जबाबदार राहण्यास शिकवा आणि चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी काम करा.

पर्यावरणाच्या ऱ्हासाला माणूसच जबाबदार आहे. हानिकारक उत्पादने टाळणे, नूतनीकरणयोग्य स्त्रोत वापरणे, प्लास्टिक पिशव्या टाळणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि बरेच काही यासारख्या अनेक प्रयत्नांची आवश्यकता आहे. हे प्रयत्न तुम्हाला पर्यावरण वाचवण्यास मदत करतील.

माझे 2 शब्द ऐकण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी माझे बोलणे संपवतो.

पर्यावरण वाचवण्याचे अनेक फायदे आहेत. आपले आरोग्य सुधारण्यासाठी, आपल्या परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी, हवामानातील बदलांशी लढा देण्यासाठी, पृथ्वीवरील जीवनाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी आणि शेवटी भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आपले पर्यावरण वाचवणे महत्त्वाचे आहे.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या पर्यावरण वाचवा भाषण मराठी माहिती लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment speech in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

environment essay in marathi | पर्यावरण चे महत्व मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार   आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे paryavaran in marathi nibandh हा निबंध वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते चला तर मग सुरु करूया  पर्यावरण निबंध मराठी

paryavaran rhass ek samasya in marathi nibandh |environment essay in marathi 

Paryavaran che mahatva nibandh in marathi /  importance of environment in marathi.

आपले पर्यावरण विशुद्ध राहावे, म्हणून आपण सर्वांनी कडुलिंब तुळस दुर्वा याची आवर्जून लागवड केली पाहिजे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी म्हणजे पृथ्वीची तिची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी मुंगी पासून तर गरुडा पर्यंत सर्व जण आपापल्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मनुष्य मात्र आपल्या बुद्धिमत्तेमुळे व नवीन नवीन शोधामुळे तसेच कार्य शक्ती ने पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकतो आहे.

निसर्गाने पर्यावरनाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा मानव योग्य उपयोग करण्याएवजी त्याचा जास्त दुरुपयोगच  करत आहे आणि तो भविष्याचा सुद्धा विचार देखील करत नाही.

माणूस आपल्या सौंदर्याचा विचार करतो परंतु तो आपल्या पर्यावरणाच्या सौंदर्याविषयी जराही काळजी घेताना दिसत नाही. मानवाने कारखाने उंच इमारती उभारण्याकरिता मोठमोठ्या जंगलांची तोड केली आहे. या अशा मानवाच्या वागण्यामुळे एक दिवस मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.

पर्यावरणाचा रास बघून आणि मानवाला पर्यावरणाविषयी जागृत करण्यासाठी जगाने 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली आणि संपूर्ण जगामध्ये  पर्यावरणाच्या रक्षणासाठी रक्षण संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

मानवाची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मानवनिर्मित कचराही वाढत आहे त्यामध्ये नष्ट न होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा संपूर्ण जगामध्ये पोचलचला आहे. पसरला आहे.

आता जगभरात प्लॅस्टिकची कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे.अशाप्रकारे माणूसच मानवाचा शत्रू ठरत आहे त्यामुळे मानवाला आता त्याच्या या वागण्याचा विरुद्ध लढावे लागत आहे.तसेच

read also सूर्य उगवला नाही तर 

आजकाल पर्यावरण संवर्धनाची म्हणजेच पर्यावरणाला जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने अनेक कायदे नियम देखील केली आहे. सार्वजनिक पातळीवर सर्वीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवताना दिसत आहे.

आपल्याला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल योग्य ती जबाबदारी पार पाडत काढणे कोरडा कचरा ओला कचरा अशी विभागणी केली पाहिजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा आपल्या प्लास्टिकला पर्यायी कागदी पिशव्यांचा उपयोग करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे. सामाजिक ठिकाणी पर्यावरण जागृती बद्दल कार्यक्रम राबवणे.एवढ्या लहान साहान पण फार महत्त्वाच्या गोष्टी करून आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवू शकतो 

तुम्हाला  पर्यावरण वर निबंध मराठी |  environment essay in marathi पर्यावरण चे महत्व मराठी  निबंध   हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला  हा  मराठी निबंध   हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद   

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 1 टिप्पण्या.

essay on save environment in marathi

Telegram Group

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • मार्च 2024 26
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 2
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 3
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 2
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

IMAGES

  1. 10 line essay on environment in Marathi

    essay on save environment in marathi

  2. पर्यावरण निबंध मराठी

    essay on save environment in marathi

  3. Top 20 save environment slogans in Marathi

    essay on save environment in marathi

  4. पर्यावरण मराठी निबंध/ Paryavaran Nibandh in Marathi/ 10 Lines Essay on

    essay on save environment in marathi

  5. Save Earth Slogans (पृथ्वी वाचवा घोषवाक्य) in Marathi

    essay on save environment in marathi

  6. Environmental Slogans (पर्यावरण घोषवाक्य) in Marathi

    essay on save environment in marathi

VIDEO

  1. पर्यावरण संवर्धन कविता मराठी/ पर्यावरण कविता/ Save Environment Slogans/ Paryavaran Samvardhan Essay

  2. अस्वला समोर न हलण्याच नाटक केलं अन्..

  3. स्वच्छतेचे महत्व निबंध लेखन मराठी/ Importance of Cleanliness Essay/ Swachata che Mahatva Nibandh

  4. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  5. Paryavaran nibandh in Marathi

  6. पहिला पाऊस मराठी निबंध / Paus marathi essay

COMMENTS

  1. पर्यावरण वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Environment In Marathi

    Essay On Save Environment In Marathi नैसर्गिक वातावरणाने दिलेल्या भेटवस्तू ...

  2. पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

    Environment Essay in Marathi - Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने

  3. निसर्ग वाचवा मराठी निबंध, Essay On Save Nature in Marathi

    Essay On Save Nature in Marathi - निसर्ग वाचवा मराठी निबंध. निसर्ग वाचवा या विषयावर ...

  4. Paryavaran Essay in Marathi

    Paryavaran Essay in Marathi Paryavaran / Environment Project in Marathi : पर्यावरण निबंध आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व ...

  5. Essay On Environment In Marathi Language 2021

    नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण essay on environment in marathi language बद्दल माहिती घेणार आहोत .पर्यावरण विषयी निबंध बद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा .

  6. पर्यावरण वाचवा निबंध, Essay On Save Environment in Marathi

    तर हा होता पर्यावरण वाचवा मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण वाचवा मराठी निबंध हा लेख (essay on save environment in Marathi) आवडला असेल.

  7. पर्यावरणाचे महत्व भाषण मराठी, Speech On Environment in Marathi

    Speech on environment in Marathi, पर्यावरणाचे महत्व भाषण मराठी: आजच्या या लेखात, मी ...

  8. पर्यावरण निबंध मराठी

    Essay on Environment in Marathi Language: नमस्कार विदयार्थी मित्रांनो या लेखात आपण पर्यावरण निबंध मराठी / Essay on Environment in Marathi Language पाहणार आहोत. इथे आम्ही हा पर्यावरण निबंध मराठी अतिशय ...

  9. पर्यावरण वर मराठी निबंध

    Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे. जीवन आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी संबंध ...

  10. पर्यावरण वाचवा मराठी भाषण, Save Environment Speech in Marathi

    पर्यावरण वाचवा मराठी भाषण, Save Environment Speech in Marathi. नमस्कार मित्रानो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे, इथे उपस्थित असलेले आदरणीय ...

  11. पर्यावरण प्रदूषणावर निबंध

    मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us! Essay on Pollution in Marathi, Pradushan Nibandh in Marathi And More Essay Collection in Marathi Language - पर्यावरण ...

  12. निसर्ग वाचवा निबंध मराठी, Essay On Save Nature in Marathi

    Essay on save nature in Marathi: निसर्ग वाचवा निबंध मराठी माहिती, save nature essay in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  13. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi. निसर्ग हा आपल्या सजीवांचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनासाठी निसर्ग हा ...

  14. पर्यावरणाचे महत्व

    Environmental education, importance of environment, पर्यावरण रक्षण काळाची गरज, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी मराठी निबंध , पर्यावरण मराठी निबंध.

  15. पर्यावरण वर मराठी निबंध Essay On Environment In Marathi

    Essay On Environment In Marathi पर्यावरण आम्हाला बरेच फायदे देते जे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. झाडे हवा शुद्ध करतात, झाडे पाणी पाडण्याचे काम

  16. मराठीत पर्यावरण वाचवा निबंध मराठीत

    Save Environment Essay ... Save Environment Essay In Marathi Tags. Popular; ए. पी.जे. अब्दुल कलाम वर 10 वाक्ये मराठीत | A. P.J. 10 sentences on abdul kalam In Marathi. 10 Lines 59 .

  17. Marathi Essay on "Save Environment ...

    Essay on Save Environment in Marathi Language: In this article "वसुंधरा वाचवा मराठी ...

  18. पर्यावरण वाचवा भाषण, Save Environment Speech in Marathi

    Save environment speech in Marathi: पर्यावरण वाचवा भाषण मराठी, save environment bhashan in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  19. पर्यावरण संरक्षण मराठी निबंध, Environment Essay in Marathi

    तर हा होता पर्यावरण मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण हा मराठी माहिती निबंध लेख (environment essay in Marathi) आवडला असेल.

  20. पर्यावरणाची संपूर्ण माहिती Environment Information in Marathi

    Environment information in Marathi - पर्यावरणाची संपूर्ण माहिती निरोगी समाजाची ...

  21. environment essay in marathi

    नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध ...